By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : सातबारा उताऱ्यातील 7 चूकांमुळे तुमची जमीन ठरणार नियमबाह्य! वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : सातबारा उताऱ्यातील 7 चूकांमुळे तुमची जमीन ठरणार नियमबाह्य! वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : सातबारा उताऱ्यातील 7 चूकांमुळे तुमची जमीन ठरणार नियमबाह्य! वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/17 at 6:38 AM
News Desk
Share
2 Min Read

1) मालकाचे नाव चुकीचे असणे

शेतकऱ्याच्या नावात अक्षरांची चूक, वडिलांचे नाव चुकीचे, पूर्ण नाव नोंदलेले नसणे यामुळे त्या व्यक्तीचा जमिनीवर हक्क सिद्ध होऊ शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये जमिनीच्या विक्री, वारस नोंदणी किंवा बँक कर्जाच्या प्रक्रियेत अडचणी येतात.

2) वारस नोंद न झालेली असणे

मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे वारस नोंदवलेले नसतील, तर जमीन “मृत मालकाच्या” नावेच राहते.यामुळे जमिनीचे हस्तांतरण, विक्री किंवा शेती कर्ज घेणे अशक्य होते. असे प्रकरण न्यायालयात गेल्यास जमिनीवर “विवादित मालमत्ता” म्हणून शिक्का बसू शकतो.

3) जमीनधारकाचे क्षेत्रफळ चुकीचे नोंदलेले असणे

मोजणीमध्ये अचूक नोंद न झाल्यास, प्रत्यक्ष क्षेत्र आणि सातबाऱ्यातील क्षेत्र यामध्ये फरक दिसतो.

यामुळे सीमाभांडे (बाउंड्री डिस्प्युट) निर्माण होतो आणि शेजाऱ्यांशी वाद निर्माण होतो. कोर्टात असा फरक गंभीर ठरू शकतो.

4) गैरप्रकाराने नोंदवलेली कर्ज किंवा सावकारी माहिती

अनेक वेळा जुनी कर्जे उतरवली गेली नसतानाही सातबाऱ्यावर कायम असतात. अशा चुकीच्या नोंदींमुळे कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळत नाही.नवीन कर्जासाठी बँका नकार देऊ शकतात.

5) अतिक्रमण किंवा गैरवापराची नोंद न केलेली असणे

एखाद्या जमिनीवर दुसऱ्याने अतिक्रमण केले असेल आणि ती नोंद सातबाऱ्यात नसेल, तर त्या अतिक्रमणाविरुद्ध कायदेशीर संरक्षण मिळणे कठीण होते. जमीन गैरवापरासाठी (उदा. निवासी वापरासाठी शेती जमीन) वापरली गेल्यास आणि सातबाऱ्यात ती माहिती नसेल, तर ती बेकायदेशीर ठरू शकते.

6) पीक नोंद चुकीची असणे

खरीप/रब्बी हंगामातील पीक योग्य पद्धतीने नोंदवले गेले नसल्यास शासकीय योजना, विमा, नुकसान भरपाईसाठी पात्रता गमावली जाऊ शकते.

7) अद्ययावत नोंदींचा अभाव (मिळकत वाटणी नोंद)

एकाच मिळकतीतील अनेक सहकारी मालक असतील आणि त्यांनी मिळकत वाटणी केली असेल, पण ती सातबाऱ्यावर अद्याप नोंदली गेली नसेल, तर त्या मिळकतीवर वैयक्तिक हक्क सांगणे अवघड होते. यामुळे जमीन विक्री, कर्ज, कागदपत्रे तयार करणे अशक्य होते.

उपाय काय?

नियमितपणे सातबारा तपासावा – विशेषतः खरेदी, विक्री, वारस नोंद, किंवा कर्ज घेण्यापूर्वी.

भूलेख कार्यालयात (तलाठी, मंडळ अधिकारी) तक्रार नोंदवा, जर नोंदी चुकीच्या आढळल्या तर

https://mahabhulekh.maharashtra.gov.in. ऑनलाइन पोर्टलवरून सातबारा डाउनलोड करून पडताळणी करा.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 17, 2025 11:15 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Property Rules : जमीन, मालमत्तेला वारसदार नसेल तर त्या संपत्तीवर कोणाचा हक्क राहतो? वाचा कायदा
Next Article 2 महिन्यांत दोन फ्लॅट्स, जयदीप अहलावतने दुसरे फ्लॅट 10 कोटी डॉलर्समध्ये विकत घेतले – जयदीप अहलावत मुंबई आणि वेस्टमध्ये 10 कोटी रुपयांची दुसरी लक्झरी फ्लॅट खरेदी करते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Google जॉब्स: Google ₹ 2.8 कोटी नोकरी देत ​​आहे! आपल्याकडे हे कौशल्य असले पाहिजे – एआय बूम अभियंता आणि डेटा वैज्ञानिकांच्या पार्श्वभूमीवर Google शीर्ष प्रतिभेसाठी 2 8 कोटी रुपयांपर्यंत पगाराची ऑफर देते.
Business July 11, 2025
आता रुग्णालयांनाही पैसे दिले जातात! Ray०,००० कोटींपासून एआय सह ‘हेल्थ टेम्पल’ नवीन शैलीत उपचार केले जाईल – गौतम अदानी मुंबई आणि अहमदाबादपासून सुरू होणार्‍या एआय चालित सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसह 00०००० कोटी गुंतवणूकीसह तयार केले जातील.
Business July 11, 2025
झी एंटरटेनमेंट शेअर किंमत: झी एएनटीच्या निधी योजनेस एक मोठा धक्का, 6% गडी बाद होण्याचा क्रम, भागभांडवल अयशस्वी होण्याचा प्रयत्न करा! – गोएन्का फॅमिलीज स्टेक हायक बिड अयशस्वी झाल्यामुळे झीज निधी उभारणीच्या योजनेचा मोठा धक्का 6 पीसी
Business July 11, 2025
एलपीजी सबसिडी इंडिया २०२25: एलपीजी विक्रीतून तेल कंपन्यांना लवकरच भरपाई देऊ शकते – सरकार एलपीजीच्या नुकसानाची भरपाई करू शकते तेल कंपन्यांच्या गाण्याला
Business July 11, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?