By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : इराण-इस्रायल युद्धाचं भारतावर संकट! शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा फटका बसणार
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : इराण-इस्रायल युद्धाचं भारतावर संकट! शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा फटका बसणार
टॉप स्टोरीज़

Agriculture News : इराण-इस्रायल युद्धाचं भारतावर संकट! शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा फटका बसणार

News Desk
Last updated: 2025/06/23 at 7:31 AM
News Desk
Share
2 Min Read

बासमती तांदळाच्या निर्यातीवर मोठा परिणाम

भारताकडून 60-70% बासमती तांदूळ निर्यात पश्चिम व मध्य आशियात केली जाते.2024-25 या आर्थिक वर्षात इराणला सुमारे 6,400 कोटींचा बासमती तांदूळ निर्यात करण्यात आला होता. परंतु, सध्याच्या परिस्थितीत इराणकडून नवीन ऑर्डर थांबल्या आहेत. यामुळे बासमती तांदळाच्या किंमती 1,200 टनावरून 900-950 प्रति टनावर खाली आल्या आहेत.

निर्यातदारांच्या चिंतेला वाट मोकळी

ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेतिया यांनी सांगितले की,“इराण आणि इस्रायल दोन्हीशी भारताचा मोठा व्यापार आहे. तणावामुळे बासमती निर्यातीवर गंभीर परिणाम झाला आहे. किंमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता असून,पेमेंटही अडकू लागले आहेत.”

पाकिस्तानचा वाढता प्रभाव

पाकिस्तानचा भौगोलिक फायदा लक्षात घेता, तो वस्तुविनिमय (barter trade) पद्धतीने इराणला बासमतीचा पुरवठा वाढवू शकतो. हे भारतासाठी स्पर्धात्मक संकट ठरू शकते. 2019 मध्येही अमेरिकेच्या निर्बंधांनंतर इराणला तेल निर्यात थांबल्यावर, अशाच प्रकारे भारताची कृषी निर्यात अडचणीत आली होती.

सुक्या मेव्याचा पुरवठा विस्कळीत

भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात पिस्ता आणि ममरा बदाम आयात करतो. सध्याच्या संघर्षामुळे यावर परिणाम झाला असून, भारतात किंमती 50- 60 प्रति किलोने वाढल्या आहेत.

चहा, सोयाबीन आणि मसाल्यांवरही परिणाम

इराणने भारताकडून 11,200 कोटींचा कृषी माल आयात केला,ज्यात 1,500 कोटींची सोयाबीन,700 कोटींचा चहा, डाळी, मसाले यांचा समावेश होता. या वस्तूंवरही आता पेमेंट व डिलिव्हरीमध्ये अडथळे येत आहेत.

सागरी मार्ग अडचणीत

लाल समुद्र आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील असुरक्षिततेमुळे शिपमेंट विलंब होत आहेत. विमा कंपन्यांनी प्रीमियम 15 ते 20 % ने वाढवले, आणि अनेक प्रकरणांत विमा कवच नाकारले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बंदर अब्बास बंदरातून होणारा व्यापार ठप्प झाला असून, इस्रायली हल्ल्यांत त्याचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

इराणच्या तेलवाहतुकीसाठी महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी असुरक्षित बनली आहे. भारताच्या 2/3 कच्च्या तेल आणि 1/2 एलएनजी आयातीचा मार्ग याच मार्गावरून जातो. ब्रेंट क्रूडची किंमत 78 प्रति बॅरलपर्यंत पोहोचली असून, यामुळे महागाईचा धोका वाढला आहे. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 23, 2025 12:47 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

इराण-इस्रायल युद्धाचं भारतावर संकट! शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा फटका बसणार

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, Iran vs Israel, Israel news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article पीएमआय डेटाः जूनमध्ये भारताच्या खासगी कंपन्यांची सर्वात वेगवान वाढ, मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस सेक्टरने वेग पकडला – भारत खासगी क्षेत्राचे उत्पादन जूनमध्ये 14 महिन्यांच्या उच्चांकावर आहे आणि उत्पादन आणि निर्यात मागणीच्या नेतृत्वात होते
Next Article Property Rules : मालमत्तेच्या कागदपत्रावर सही करताना 2 गोष्टी नक्की तपासा अन्यथा प्रॉपर्टी हातातून जाणार
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

अशोक लेलँड निर्यात: अशोक लेलँडचा दावा – पश्चिम आशियामध्ये भौगोलिक राजकीय तणाव असूनही निर्यातीवर कोणताही परिणाम होत नाही – अशोक लेलँड म्हणतात की पश्चिम आशियाचा तणाव उत्तर भारतातील वाढीवर परिणाम होत नाही
Business June 24, 2025
टाटा मोटर्सने आत्मविश्वास व्यक्त केला, म्हणाले – ईव्ही उत्पादनात कोणताही अडथळा येणार नाही, मॅग्नेट्सचा पुरेसा साठा – टाटा मोटर्स सेक्यूस दुर्मिळ चुंबक पुरवठा नाही ईव्ही उत्पादन कट नियोजित
Business June 24, 2025
Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे २०२25: Amazon मेझॉन इंडियाची प्राइम डे विक्री प्रथमच टिकेल, विशेष ऑफर असलेल्या छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल – Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे पर्यंत वाढवितो hours२ तासांच्या लक्ष्यांसह लहान शहरांच्या दुकानदारांना विशेष सौदे असलेले लहान शहर खरेदीदार
Business June 24, 2025
वॉलमार्टने पुन्हा आश्वासने दिली – २०२27 पर्यंत भारताकडून १० अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याचे लक्ष्य – वॉलमार्टने २०२27 पर्यंत भारतातून १० अब्ज वार्षिक सोर्सची वचनबद्धतेची पुष्टी केली.
Business June 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?