By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : लागवड, पेरणी झाली आता तणव्यवस्थापन कसं करायचे? वाचा पीकनिहाय सल्ला
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : लागवड, पेरणी झाली आता तणव्यवस्थापन कसं करायचे? वाचा पीकनिहाय सल्ला
टॉप स्टोरीज़

Agriculture News : लागवड, पेरणी झाली आता तणव्यवस्थापन कसं करायचे? वाचा पीकनिहाय सल्ला

News Desk
Last updated: 2025/07/07 at 1:03 PM
News Desk
Share
2 Min Read

शेतकऱ्यांनी जमिनीची योग्य मशागत, योग्य बियाण्यांची निवड, वेळेवर पेरणी आणि खत-सिंचन व्यवस्थापन यांसोबतच तण नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करावे. अनेक ठिकाणी मजुरी दर वाढले आहेत तसेच मजुरांची उपलब्धताही मर्यादित असते. अशावेळी रासायनिक तणनाशकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र तणनाशकांचा वापर शिफारशीनुसारच करावा, असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.

पिकनिहाय सल्ला

सोयाबीन

पेरणीनंतर 20-30 दिवसांच्या कालावधीत दोन वेळा कोळपणी व निंदणी करून शेत तणमुक्त ठेवावे. फुलोऱ्यानंतर कोळपणी टाळावी. सतत पाऊस किंवा मजुरांची अनुपलब्धता असल्यास रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी तणांच्या 2 ते 4 पानांच्या अवस्थेत इमॅझिथापर (35%) आणि इमॅझोमॅक्स (35%) संयुक्त तणनाशक 100 ग्रॅम प्रति हेक्टर, क्विझॉलोफॉप इथाईल (5% ईसी) 400 मिली किंवा इमॅझिथापर (10% एसएल) 750-1000 मिली प्रति हेक्टर फवारावे.

कापूस

लागवडीनंतर 30 दिवस पीक तणमुक्त ठेवावे. दोन वेळा निंदणी व तीन-चार वेळा वखरणी करावी. तण नियंत्रणासाठी गोलपान तणांसाठी पायरीथायोबॅक सोडिअम 625 मिली प्रति हेक्टर, गवतवर्गीय तणांसाठी क्विझॉलोफॉप इथाईल 500 मिली प्रति हेक्टर फवारणी करावी. तणनाशकांचा सतत वापर टाळावा.

मका

पेरणीनंतर 10 ते 12 दिवस शेताची राखण करावी. 8 ते 10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवावे. सुरुवातीच्या 20 दिवसात शेतात पाणी साचू देऊ नये. तण नियंत्रणासाठी 1-2 खुरपण्या व कोळपण्या कराव्यात. तणनाशकांसाठी 2,4-डी 12.5-20 ग्रॅम किंवा टेम्ब्रोट्राइन 5.8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे.

तूर

पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी 15-20 दिवसांनी पहिली कोळपणी, त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करावी. पेरणीनंतर 30-45 दिवस शेत तणविरहित ठेवावे. रासायनिक तणनाशक म्हणून इमॅझिथायपर-इमॅझोमॅक्स 2 ग्रॅम किंवा इमॅझिथायपर (10% ईसी) 15-20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे.

मूग-उडीद

20-25 दिवसांनी पहिली आणि 30-35 दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर तण काढण्यासाठी खुरपणी करावी. पिके 30-45 दिवस तणविरहित ठेवावीत.

भुईमूग

पेरणीनंतर 10-12 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या व दोन खुरपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी खोल करावी. आऱ्या जमिनीत गेल्यावर आंतरमशागत थांबवावी. तण नियंत्रणासाठी इमॅझिथापर किंवा क्विझॉलोफॉप इथाईल 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारावे.

दरम्यान ,अशा प्रकारे एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन वाढेल व खर्चही कमी राहील, असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 07, 2025 9:36 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, Kharif season, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतजमिनीचे सीमांकन कसं करायचे? त्याचे फायदे, अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर
Next Article इंडिया-क्यूबा रिलेशन ब्रिक्स: स्पष्टीकरणकर्ता: ब्रिक्स समिट मधील क्यूबानचे अध्यक्ष पंतप्रधान मोदींच्या बैठकीत, क्युबा भारतासाठी का महत्त्वाचे आहे- क्युबाचे अध्यक्ष पंतप्रधान मोडिस बैठक स्पष्टीकरणकर्ता ब्रिक्स समिट समिट समिट्समध्ये का आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

कार किंमत ट्रेंड इंडिया: तांत्रिक क्रांतीचा प्रभाव: पुढील पाच वर्षांत कारची किंमत कमी असू शकते, तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्णतेमुळे आणि खर्चाच्या कार्यक्षमतेमुळे 2029 पर्यंत कार प्राइज कमी होऊ शकतात.
Business July 7, 2025
आयएचसीएल जिंजर ब्रँड ग्रोथ: टाटाची भारतीय हॉटेल्सची नवीन वेग: जिंजर ब्रँडने वाढीची वाढ, ईबीआयटी मार्जिन 30 ओलांडून टाटाची भारतीय हॉटेल्स 30, नवीन वेग: जिंजर ब्रँडने ग्रोथ वेग वाढविला, अबिटा मार्जिन 30 – आयएचसीएल फास्ट्स ग्रोंगर्स फास्ट्स गोविंजर टाटा हॉस्पिटॅलिटी पोर्टफोलिओचे म्हणणे आहे
Business July 7, 2025
व्हिएतनाम इंडियाचा व्यापार संबंध: भारत -व्हिएतनामचा व्यवसाय २० अब्ज स्तरावर पोहोचला: राजदूत नाग्वेन थान हि – इंडिया व्हिएतनामचा व्यापार राजदूत नाग्वेन थान हायला २० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला
Business July 7, 2025
चीनने दुर्मिळ खनिज तंत्रज्ञांना परदेशी प्रवासावर बंदी घातली, भारताची ईव्ही किंमत वाढण्याची अपेक्षा आहे – चीनने भारत ईव्ही मोटर आयात खर्च आणि पुरवठा साखळीवर परिणाम करणा travel ्या प्रवासापासून दुर्मिळ पृथ्वी तज्ञांना रोखले आहे.
Business July 7, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?