By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चर्चेत आला ‘हा’ शेतकरी, केली ‘सिंदूर’ शेती; ₹10,000 प्रति किलो मिळाला भाव!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चर्चेत आला ‘हा’ शेतकरी, केली ‘सिंदूर’ शेती; ₹10,000 प्रति किलो मिळाला भाव!
टॉप स्टोरीज़

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चर्चेत आला ‘हा’ शेतकरी, केली ‘सिंदूर’ शेती; ₹10,000 प्रति किलो मिळाला भाव!

News Desk
Last updated: 2025/06/09 at 6:34 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 09, 2025 11:46 AM IST

‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेदरम्यान, आग्रा येथील शेतकरी रामधनुष त्यागी यांनी सिंदूर शेतीत क्रांती घडवली आहे. महाराष्ट्रातून आणलेल्या एका रोपातून त्यांनी सुमारे 1 किलो बियाणे मिळवले, ज्याचा बाजारभाव…

Sindoor Plant

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. याच निमित्ताने आग्रा जिल्ह्यातील बाह ब्लॉकमधील वैरी नावाचं एक छोटंसं गावही चर्चेत आलं आहे. या गावातील शेतकरी रामधनुष त्यागी यांनी सिंदूर वनस्पतीची लागवड करून शेतकऱ्यांसाठी एक नवा मार्ग दाखवला आहे.

बाजारातील भाव 10000 रुपये किलो

जवळपास दोन वर्षांपूर्वी रामधनुष यांनी महाराष्ट्रातून 180 रुपये प्रति रोप या दराने सिंदूरची तीन रोपं आणली होती. दुर्दैवाने, त्यापैकी दोन रोपं जगली नाहीत, पण एक रोप मात्र तग धरून राहिलं. याच एका रोपातून त्यांना जवळपास 1 किलो सिंदूरचे बियाणे मिळाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या बियाण्यांचा बाजारातील भाव 10000 रुपये प्रति किलो आहे!

औषधी गुणधर्मांनीदेखील परिपूर्ण

रामधनुष सांगतात की, सिंदूरच्या रोपांची लागवड करण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिना सर्वात योग्य असतो. ऑक्टोबरपर्यंत या रोपांना शेंदरी रंगाची फळे येतात आणि एप्रिलपर्यंत बियाणे काढणीसाठी तयार होतात. याच बियाण्यांपासून पारंपरिक सिंदूर बनवला जातो, जो औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो.

सिंदूर वनस्पतीने मिळालं यश

या वनस्पतीला ‘रक्त पुष्प’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे, कमी खर्च आणि कमी जागेत चांगला नफा देणारं हे पीक मानलं जातं. आता रामधनुष यांच्या या यशामुळे गावातील इतर शेतकरीही सिंदूर शेतीकडे आकर्षित होत आहेत. रामधनुष त्यांना योग्य सल्ला आणि माहिती देऊन मदत करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरात हे नाव गाजत असताना, शेतकरी रामधनुष यांचा हा प्रयत्न आत्मनिर्भर आणि स्वदेशी यशाचं उत्तम उदाहरण बनत आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 09, 2025 11:46 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चर्चेत आला ‘हा’ शेतकरी, केली ‘सिंदूर’ शेती; ₹10,000 प्रति किलो मिळाला भाव!

TAGGED: Agra, Annatto, Bixa Orellana, farmer, Medicinal Plant, operation sindoor, Profitable Crop, Rakt Pushp, Ramdhanush Tyagi, Self-Reliant India, Sindoor Farming, Sindoor Plant, Swadeshi Success, Vairi Village, आग्रा, आत्मनिर्भर भारत, ऑपरेशन सिंदूर, औषधी वनस्पती, कृषी, फायदेशीर पीक, रक्त पुष्प, रामधनुष त्यागी, वैरी गाव, शेतकरी, सिंदूर वनस्पती, सिंदूर शेती, स्वदेशी यश
Previous Article Agriculture News : EMI कमी झाला पण जगणं मुश्कील,भाजी-पाल्याचे दर शंभरी पार,वाचा सध्याचे भाव काय?
Next Article Agriculture News : तुमच्या सातबाऱ्यावर विहीर, बोअरवेल अन् झाडांचा उल्लेख आहे का? घरबसल्या 5 मिनिटांत करा नोंद, अन्यथा मिळणार नाही लाभ
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025
जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल – जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल
Business June 18, 2025
हैदराबाद विमानतळावर १,000,००० कोटींच्या गुंतवणूकीच्या योजनेत मेगा विस्तार, नवीन टर्मिनल आणि धावपट्टी असेल – हैदराबाद विमानतळ १,000००० कोटी गुंतवणूक योजनेत नवीन टर्मिनल आणि रनवे समाविष्ट आहे.
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?