By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Bacchu Kadu Uposhan : आज निर्णय झाला नाहीतर 16 तारखेपासून.. बच्चू कडूंचा राज्य सरकारला कडक इशारा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Bacchu Kadu Uposhan : आज निर्णय झाला नाहीतर 16 तारखेपासून.. बच्चू कडूंचा राज्य सरकारला कडक इशारा
टॉप स्टोरीज़

Bacchu Kadu Uposhan : आज निर्णय झाला नाहीतर 16 तारखेपासून.. बच्चू कडूंचा राज्य सरकारला कडक इशारा

News Desk
Last updated: 2025/06/14 at 2:14 PM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 14, 2025 12:59 PM IST

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे.

agriculture news

अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी थेट गोंधळ घालत सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली.

आंदोलनाचे स्वरूप तीव्र

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि शेतकरी विविध ठिकाणी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या उदासीनतेचा निषेध केला.

बच्चू कडूंचा इशारा

सरकारच्या दिरंगाईवर रोष व्यक्त करत बच्चू कडू यांनी थेट जलत्यागाचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, “कर्जमाफीचा निर्णय आतापर्यंत व्हायला हवा होता. सरकार फक्त बोलतंय, पण ठोस पाऊल उचलत नाही. अहवाल कुठं आहे? तारीख सांगत नाहीत. निर्णयच होत नाहीय. मी आंदोलन करत आहे कारण माझ्या कार्यकर्त्यांवर आक्रमण होतंय, शेतकरी त्रस्त आहे आणि सरकार शांत आहे. आता जर 16 तारखेपर्यंत निर्णय झाला नाही, तर मी जलत्याग करणार आहे.”

कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन

आंदोलनाची तीव्रता वाढत असली तरी बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलं की,

“आज निर्णय होईपर्यंत कुणीही आक्रमक पाऊल उचलू नये. आपण लढतो आहोत शेतकऱ्यांसाठी, पण शिस्तीने. पोलिस बंदोबस्त लावतात म्हणून आमचं आंदोलन थांबणार नाही. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच मरण परवडेल, ही भावना आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.”

Location :

Amravati,Maharashtra

First Published :

June 14, 2025 12:57 PM IST

TAGGED: agriculture news, farmer loan waiver, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Goat Farming: दुग्ध व्यवसायात अपयश, शेतकऱ्याने निवडला शेळीपालनाचा मार्ग, कमाई लाखात! Video
Next Article Kharif Season: शेतकऱ्यांनो, बी-बियाणांची खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता, या गोष्टी ठेवा लक्षात!
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आता रुग्णालयांनाही पैसे दिले जातात! Ray०,००० कोटींपासून एआय सह ‘हेल्थ टेम्पल’ नवीन शैलीत उपचार केले जाईल – गौतम अदानी मुंबई आणि अहमदाबादपासून सुरू होणार्‍या एआय चालित सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसह 00०००० कोटी गुंतवणूकीसह तयार केले जातील.
Business July 11, 2025
झी एंटरटेनमेंट शेअर किंमत: झी एएनटीच्या निधी योजनेस एक मोठा धक्का, 6% गडी बाद होण्याचा क्रम, भागभांडवल अयशस्वी होण्याचा प्रयत्न करा! – गोएन्का फॅमिलीज स्टेक हायक बिड अयशस्वी झाल्यामुळे झीज निधी उभारणीच्या योजनेचा मोठा धक्का 6 पीसी
Business July 11, 2025
एलपीजी सबसिडी इंडिया २०२25: एलपीजी विक्रीतून तेल कंपन्यांना लवकरच भरपाई देऊ शकते – सरकार एलपीजीच्या नुकसानाची भरपाई करू शकते तेल कंपन्यांच्या गाण्याला
Business July 11, 2025
सरकारशी कराराचे उल्लंघन केल्यापासून वेदांत ते वेदांत: व्हायसरॉय रिसर्च – वेदांताला मिठी धोका आहे जर त्याने शासकीय व्हायसरॉय रिसर्चशी कराराचा भंग केला तर
Business July 11, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?