हे पान भरतपूरचं एक प्रमुख शेती उत्पादन आहे, ज्याला केवळ देशातच नाही तर परदेशातही, विशेषतः पाकिस्तानमध्ये खूप मागणी आहे. पण आता शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हितासाठी याची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेऊन एक मोठा संदेश दिला आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, जेव्हा आपल्या देशाचे सैनिक आणि नागरिक सीमेवर आपले प्राण गमावत आहेत,
दहशतवादाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट! ‘या’ प्रसिद्ध पिकाची निर्यात थांबवली, पाकिस्तानला मोठा झटका!

Leave a comment
Leave a comment