By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : लाडका जावई सासऱ्यांच्या शेतजमीन,मालमत्तेवर हक्क सांगू शकतो का? नियम काय आहेत?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : लाडका जावई सासऱ्यांच्या शेतजमीन,मालमत्तेवर हक्क सांगू शकतो का? नियम काय आहेत?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : लाडका जावई सासऱ्यांच्या शेतजमीन,मालमत्तेवर हक्क सांगू शकतो का? नियम काय आहेत?

News Desk
Last updated: 2025/06/03 at 7:38 AM
News Desk
Share
2 Min Read

कायदा काय सांगतो?

भारतीय वारसा कायद्यानुसार (Hindu Succession Act, 1956), मालमत्तेच्या वारसाची व्याख्या विशिष्ट निकषांवर आधारित आहे. जर सासरे जिवंत असतील आणि त्यांच्या नावावर जमीन आहे, तर त्यांच्याच मालकी हक्कात ती जमीन राहते. त्यांच्या मृत्यूनंतर केवळ त्यांच्या कायदेशीर वारसांनाच त्या मालमत्तेवर अधिकार मिळतो. उदा. त्यांचे मूल (मुलगा, मुलगी), पत्नी, आई वगैरे.

मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर कायदेशीर अधिकार असतो, मात्र तिच्या पतीला म्हणजे जावयाला.थेटपणे कोणताही हक्क मिळत नाही. जावई हा “वारसदार” म्हणून कायद्यात समाविष्ट नाही.

जमिनीवर शेती केली म्हणून हक्क मिळतो का?

काही वेळा जावई आपल्या सासऱ्याच्या जमिनीवर अनेक वर्षे शेती करत असतो, खर्च करतो, सुधारणा करतो. त्यामुळे “मी इतकी वर्षे केली आहे, जमीन माझी झालीच पाहिजे,” अशी अपेक्षा ठेवतो. मात्र, हे व्यवहार ‘तोंडी’ किंवा ‘नातेसंबंधावर आधारित’ असतील, तर त्यांना कायदेशीर वैधता नाही.

शेतजमिनीच्या मालकी हक्कासाठी कोणतेही दस्तऐवज जसे की, (खरेदीपत्र, बक्षीसपत्र, ताबा दाखला) आवश्यक असतात. केवळ तोंडी मान्यता किंवा तात्पुरता वापर या आधारे कोणीही जमीन आपली असल्याचा दावा करू शकत नाही.

जावई काय करू शकतो?

लेखी करार (Agreement)

जर सासऱ्याने जावयाला शेती करण्यास परवानगी दिली असेल, तर त्याचे लेखी करार करणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात वाद टाळता येऊ शकतो.

बक्षीसपत्र (Gift Deed)

सासऱ्याने स्वतःहून जावयाला मालमत्ता द्यायची असल्यास, त्यासाठी बक्षीसपत्र करून नोंदणी करणे आवश्यक आहे.

वसीयत (Will)

सासरे आपल्या इच्छेनुसार वसीयत करून जावयाला मालमत्ता देऊ शकतात. मात्र, ती वसीयत कायदेशीर दृष्टीने वैध असणे आवश्यक आहे.

नियम तोडल्यास काय होऊ शकते?

जर जावयाने सासऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीने हक्क सांगितला, जमीन ताब्यात घेतली किंवा नोंदणी केली, तर सासरे त्याच्याविरोधात फसवणूक, जबरदस्ती किंवा बेकायदेशीर अतिक्रमण यासारख्या गुन्ह्यांची तक्रार दाखल करू शकतात. अशा वेळी कायद्याने कारवाई होऊ शकते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 03, 2025 12:31 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

लाडका जावई सासऱ्यांच्या शेतजमीन,मालमत्तेवर हक्क सांगू शकतो का? नियम काय आहेत?

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : फक्त 50 दिवसांत लखपती करणारे पीक! लागवडीपासून ते काढणीपर्यंत वाचा सविस्तर माहिती
Next Article नोकरी सोडली, शेतीत उतरला! BA पास शेतकरी करतोय महिन्याला लाखोंची कमाई, सांगितला शेतीचा अनोखा फाॅर्म्युला
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : बियाणे, खतांविषयी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
कृषी हवामान : मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज अलर्ट
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
Agriculture News : तुम्हाला PM Kisan च्या 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही? या पद्धतीने करा चेक
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
एअर इंडिया अपघातानंतर मोठा निर्णयः आंतरराष्ट्रीय उड्डाणे मध्ये १ %% कपात, सुरक्षा तपासणी रॅपिड – एअर इंडियाने प्राणघातक क्रॅश झाल्यानंतर 15 आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी केली.
Business June 19, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?