By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : सरकारचा मोठा निर्णय! या 5 हजार एकर जमिनी शेतकऱ्यांना मिळणार
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : सरकारचा मोठा निर्णय! या 5 हजार एकर जमिनी शेतकऱ्यांना मिळणार
टॉप स्टोरीज़

Agriculture News : सरकारचा मोठा निर्णय! या 5 हजार एकर जमिनी शेतकऱ्यांना मिळणार

News Desk
Last updated: 2025/05/27 at 3:25 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 27, 2025 8:27 AM IST

Agriculture News : राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारकडे जमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश अखेर जाहीर केला आहे.

News18

मुंबई : राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारकडे जमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश अखेर जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात सध्या सुमारे पाच हजार एकर आकारीपड जमीन असून, त्यातील 597 एकर पुणे विभागात आहेत. या जमिनी परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचलित बाजारमूल्याच्या केवळ 5 टक्के शुल्क भरावे लागणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने मार्च महिन्यातच या जमिनी मूळ शेतकरी, मालक किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर तीन महिने अध्यादेश जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकत नव्हता. काही ठिकाणी त्यामुळे वादही निर्माण झाले. अखेर सरकारने अध्यादेश जारी करून या प्रक्रियेला अधिकृत मान्यता दिली आहे.

आकारीपड जमीन म्हणजे काय?

शेतकऱ्यांनी शेतसारा, तगाई किंवा कर्ज न भरल्यामुळे सरकारने त्यांच्या जमिनीवर हक्क सांगून त्या सातबारा उताऱ्यावर सरकारी मालकीच्या दाखवल्या. मात्र प्रत्यक्षात ही जमीन मूळ शेतकऱ्यांकडेच कसण्यासाठी ठेवण्यात आली होती. अशा जमिनींना ‘आकारीपड’ जमीन असे म्हटले जाते.

नवीन नियमावलीत काय आहे?

आकारीपड जमिनींची नोंद भोगवटादार वर्ग 2 म्हणून केली जाईल.

दहा वर्षांपर्यंत ही जमीन हस्तांतरित करता येणार नाही.

दहा वर्षांनंतर सरकारी पूर्वपरवानगीने, जमीन वर्ग 1 भोगवटादार प्रकारात रूपांतरित करता येईल.

ही जमीन फक्त शेतीसाठीच वापरता येणार आहे; पुढील पाच वर्षे बिगरशेती उपयोग करण्यास मनाई आहे.

हा अध्यादेश शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सरकार जमा असलेल्या जमिनींचा उपयोग शेतकऱ्यांना पुन्हा करता येणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture, agriculture land, agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article मध्यम उद्योगांसाठी एनआयटीआय आयओग ऑफरः कार्यरत भांडवल आणि तांत्रिक सुधारणांची आवश्यकता – मध्यम उद्योगांना नीति आयग्स मोठ्या ऑफरिंगची आवश्यकता आहे की कार्यरत भांडवल आणि तांत्रिक सुधारणा
Next Article भारताच्या स्थिर वाढीच्या मार्गावर, लोकसंख्याशास्त्र आणि सुधारणांमधून हे समर्थन प्राप्त होत आहे: एन. चंद्रशेकरन – भारत सहारा एन चंद्रशेकरनला स्थिर वाढीच्या मार्गावर आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025
जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल – जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल
Business June 18, 2025
हैदराबाद विमानतळावर १,000,००० कोटींच्या गुंतवणूकीच्या योजनेत मेगा विस्तार, नवीन टर्मिनल आणि धावपट्टी असेल – हैदराबाद विमानतळ १,000००० कोटी गुंतवणूक योजनेत नवीन टर्मिनल आणि रनवे समाविष्ट आहे.
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?