By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : कृषी विभागाचा मोठा निर्णय! पीक विम्यासाठी ही अट अनिवार्य, अन्यथा अर्ज रद्द होणार
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : कृषी विभागाचा मोठा निर्णय! पीक विम्यासाठी ही अट अनिवार्य, अन्यथा अर्ज रद्द होणार
टॉप स्टोरीज़

Agriculture News : कृषी विभागाचा मोठा निर्णय! पीक विम्यासाठी ही अट अनिवार्य, अन्यथा अर्ज रद्द होणार

News Desk
Last updated: 2025/06/15 at 3:31 AM
News Desk
Share
2 Min Read

 महत्त्वाचे बदल काय?

जिओ टॅगिंग सक्तीचे

यापूर्वी जिओ टॅगिंगची अट असली तरी तिच्या अंमलबजावणीत शिथीलता होती. परंतु यंदा जिओ टॅगिंगसह फळबागेचे छायाचित्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की यंदा कोणतीही शिथीलता न ठेवता सर्व अर्जांची जिओ टॅगिंगद्वारे पडताळणी केली जाणार आहे.

ई-पीक पाहणीशी जुळवणी अनिवार्य

फळबागांचे क्षेत्र आणि मूळ आकृतिबंध ई-पीक पाहणी प्रणालीमध्ये योग्य प्रकारे नोंदले गेले नसल्यास, विमा अर्ज सरसकट रद्द केले जातील. ही शर्त जरी अर्ज भरण्याच्या वेळेस बंधनकारक नसली, तरी नंतर याची पूर्तता आवश्यक असेल.

फार्मर आयडी सक्तीचा

अर्ज करताना शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक नोंदणी (Farmer ID), आधार कार्ड, बँक पासबुक व जमीन उताऱ्यासह सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.

अर्ज भरण्याची अंतिम मुदतीत बदल

फळपिकांवरील विमा अर्जासाठी पूर्वनिर्धारित अंतिम मुदती पुढीलप्रमाणे होत्या:

मोसंबी व चिकू – 30 जून

डाळिंब -14 जुलै

सीताफळ -31 जुलै

या व्यतिरिक्त लिंबू, द्राक्ष, पेरू व संत्रा यांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 14 जून रोजी पूर्ण झाली.परंतु शेतकऱ्यांना यंदा पुरेसा वेळ न मिळाल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे.

केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि विमा कंपन्यांच्या सहमतीनुसार, अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. चारपैकी तीन विमा कंपन्यांनी होकार दिला असून, चौथी कंपनीदेखील तयार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. प्रस्ताव मंजूर झाल्यास किमान आठ दिवसांची अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता आहे.

फळपीक विमा कशासाठी महत्त्वाचा?

अतिवृष्टी, अल्पवृष्टी, पावसातील खंड आणि जास्त आर्द्रतेमुळे फळबागांवर मोठा परिणाम होतो. अशा वेळेस विमा योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. त्यामुळे योग्य कागदपत्रांसह वेळेत अर्ज भरणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

अर्ज www.ncip.gov.in या राष्ट्रीय कृषी विमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरता येतो.

सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार ठेवा. अर्ज भरताना मोबाईल नंबर, आधार व बँक खात्याची माहिती अचूक भरणे गरजेचे आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 15, 2025 8:49 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी विभागाचा नवा निर्णय! पीक विम्यासाठी ही अट अनिवार्य, अन्यथा अर्ज रद्द होणार

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Kharif Season: शेतकऱ्यांनो, बी-बियाणांची खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता, या गोष्टी ठेवा लक्षात!
Next Article पित्याने एकाच मुलाला जमीन, प्रॉपर्टी दिली तर दुसऱ्याचा हक्क काय? कायदा काय सांगतो?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आता रुग्णालयांनाही पैसे दिले जातात! Ray०,००० कोटींपासून एआय सह ‘हेल्थ टेम्पल’ नवीन शैलीत उपचार केले जाईल – गौतम अदानी मुंबई आणि अहमदाबादपासून सुरू होणार्‍या एआय चालित सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसह 00०००० कोटी गुंतवणूकीसह तयार केले जातील.
Business July 11, 2025
झी एंटरटेनमेंट शेअर किंमत: झी एएनटीच्या निधी योजनेस एक मोठा धक्का, 6% गडी बाद होण्याचा क्रम, भागभांडवल अयशस्वी होण्याचा प्रयत्न करा! – गोएन्का फॅमिलीज स्टेक हायक बिड अयशस्वी झाल्यामुळे झीज निधी उभारणीच्या योजनेचा मोठा धक्का 6 पीसी
Business July 11, 2025
एलपीजी सबसिडी इंडिया २०२25: एलपीजी विक्रीतून तेल कंपन्यांना लवकरच भरपाई देऊ शकते – सरकार एलपीजीच्या नुकसानाची भरपाई करू शकते तेल कंपन्यांच्या गाण्याला
Business July 11, 2025
सरकारशी कराराचे उल्लंघन केल्यापासून वेदांत ते वेदांत: व्हायसरॉय रिसर्च – वेदांताला मिठी धोका आहे जर त्याने शासकीय व्हायसरॉय रिसर्चशी कराराचा भंग केला तर
Business July 11, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?