By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं! या पीकातून फक्त 50 दिवसांत लखपती व्हाल, लागवडप्रक्रिया वाचा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं! या पीकातून फक्त 50 दिवसांत लखपती व्हाल, लागवडप्रक्रिया वाचा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं! या पीकातून फक्त 50 दिवसांत लखपती व्हाल, लागवडप्रक्रिया वाचा

News Desk
Last updated: 2025/06/01 at 8:39 AM
News Desk
Share
2 Min Read

कोथिंबीरची लागवड, वेळ आणि तयारी

कोथिंबीर ही एक बहुपयोगी भाजीपाला पीक असून, तिची मागणी वर्षभर असते, पण पावसाळ्यात खासकरून मोठ्या प्रमाणावर वाढते. जून ते ऑगस्ट हा कालावधी कोथिंबीर लागवडीसाठी अतिशय योग्य मानला जातो. यासाठी मध्यम ते हलक्या प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त असते.

लागवडीपूर्वी एकदोन वेळा नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी लागते. त्यानंतर सेंद्रिय खत, शेणखत, आणि आवश्यक असल्यास निंबोळी खत याचा वापर करून बेड तयार करतात. एक ते दीड किलो बियाणं एका गुंठ्यात पुरेसं होतं.

50 दिवसांत काढणी व विक्री

कोथिंबीरचे पीक सुमारे 45 ते 50 दिवसांत तयार होते. यात सतत निंदणी, पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण आवश्यक असते. पावसाळ्यात पाणी देण्याची गरज फारशी लागत नाही, पण अतिरिक्त पावसामुळे मुळे कुजण्याचा धोका असतो. त्यामुळे पाण्याचा निचरा नीट होईल याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

पीक तयार झाल्यावर थेट मार्केटमध्ये किंवा शेतकरी बाजारांमध्ये विक्री करता येते. कोथिंबीरची किंमत सिझननुसार किलोला 30 रु ते 100 रु पर्यंत पोहोचते. पावसाळ्यात, पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे दर चांगले मिळतात.

उत्पन्नाचे गणित

एका एकरात साधारणतः 80 ते 100 गुंठे लागवड करता येते. एका गुंठ्यातून सरासरी 25-30 किलो कोथिंबीर मिळते. म्हणजे एका एकरातून सुमारे 2500 ते 3000 किलो उत्पादन मिळू शकते. जर किमान 40 प्रति किलो दर गृहित धरला, तर एकून उत्पन्न 1,00,000 ते 1,20,000 रु पर्यंत जाऊ शकते. जास्त दर मिळाल्यास हे उत्पन्न 2 रु लाखांपर्यंत देखील पोहोचते.

कमी खर्च, जास्त नफा

कोथिंबीर शेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी इनपुट खर्च. एकरमागे बियाणं, खतं, मजुरी व वाहतूक धरून 20,000 रु ते 25,000 रुपये खर्च येतो. म्हणजेच 50 दिवसांत शेतकरी किमान 75,000 रु ते 1,50,000 पर्यंत नफा कमवू शकतो.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 01, 2025 11:18 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं! या पीकातून फक्त 50 दिवसांत लखपती व्हाल, लागवडप्रक्रिया वाचा

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article पुढील 5 वर्षे अदानी गट वेगवेगळ्या क्षेत्रात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल
Next Article Monsoon 2025 : मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने दिला महत्त्वाचा इशारा…
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025
जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल – जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल
Business June 18, 2025
हैदराबाद विमानतळावर १,000,००० कोटींच्या गुंतवणूकीच्या योजनेत मेगा विस्तार, नवीन टर्मिनल आणि धावपट्टी असेल – हैदराबाद विमानतळ १,000००० कोटी गुंतवणूक योजनेत नवीन टर्मिनल आणि रनवे समाविष्ट आहे.
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?