By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture Land : कुळ कायदा म्हणजे काय? जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसे करायचे? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture Land : कुळ कायदा म्हणजे काय? जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसे करायचे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture Land : कुळ कायदा म्हणजे काय? जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसे करायचे? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/11 at 4:38 AM
News Desk
Share
2 Min Read

काय आहे कुळ कायदा?

1939 मध्ये याचा पाया घालण्यात आला आणि 1948 मध्ये ‘मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम’ म्हणून लागू करण्यात आला. पुढे 2012 मध्ये या कायद्याचे नामकरण ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ असे करण्यात आले. या कायद्याअंतर्गत ‘कुळ’ म्हणजे तो शेतकरी जो जमीनमालकाकडून जमीन भाडे तत्वावर घेऊन नियमित शेती करतो.

प्रकार किती?

कायदेशीर कुळ: मालकाच्या संमतीने शेती करणारे आणि नियमित भाडे भरणारे शेतकरी

संरक्षित कुळ: 1939 च्या कायद्याअंतर्गत विशेष हक्क मिळालेल्या शेतकऱ्यांना संरक्षण

कायम कुळ: काही अटी पूर्ण झाल्यास अशा कुळांना जमिनीची कायमस्वरूपी मालकी मिळते

वर्ग-2 ते वर्ग-1 जमिनीचे रूपांतर का आवश्यक?

आज अनेक शेतकऱ्यांकडे असलेल्या वर्ग-2 जमिनी या कायदेशीरदृष्ट्या बंधनग्रस्त असतात. या जमिनींच्या विक्री, खरेदी किंवा हस्तांतरासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. परिणामी, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मालकी हक्क मर्यादित राहतो. पण जर ही जमीन वर्ग-1 मध्ये रूपांतरित केली गेली, तर शेतकऱ्याला ती पूर्णतः स्वतःची मानण्याचा कायदेशीर हक्क मिळतो. त्यातून त्याचे आर्थिक स्वातंत्र्य वाढते.

रूपांतरण प्रक्रिया सोप्या टप्प्यांमध्ये

शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा. त्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष शेताची पाहणी करून अहवाल तयार करतात. तहसीलदार कार्यालय सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करते आणि एका महिन्यानंतर, जर आक्षेप आले नाहीत, तर सातबाऱ्यावर वर्ग-1 म्हणून नोंद केली जाते.

आवश्यक  कागदपत्रे कोणती?

1960 पासूनचा सातबारा

फेरफार नोंदी

खसरा पत्रक

कुळ प्रमाणपत्र

चलन दस्तऐवज

रूपांतरणाचे फायदे

बँक कर्जासाठी पात्रता: शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी कर्ज मिळते

सरकारी योजना लाभ: अनुदान, सिंचन, बियाणे योजनांचा लाभ

मालमत्ता व्यवहार: जमीन विक्री व भाडे व्यवहार निर्बंधांशिवाय

दरम्यान, कुळ कायदा हा केवळ शेतकऱ्यांचे अधिकार टिकवणारा नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा कायदा आहे. वर्ग-2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर केल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवरचा अधिकार अधिक सशक्त होतो.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

कुळ कायदा म्हणजे काय? जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसे करायचे? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture, agriculture land, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : यंदा मान्सून लवकरच येतोय! या पद्धतीने झटपट करा खरीपपूर्व मशागतीचे कामं
Next Article मत्स्यशास्त्रज्ञापासून ते ‘पद्मश्री’पर्यंत! मत्स्य व कृषी संशोधक डॉ. सुब्बण्णा अय्यप्पन यांची प्रेरणादायी कारकीर्द
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘वेसल ट्रान्सपोर्ट मधील सेल्फ -सफिशनिटी लक्ष्य’ – सरबानंद सोनोवाल – सरबानंद सोनोवाल सेल्फ सेफिफिशियन्स इन व्हीएसईएल ट्रान्सपोर्ट
Business June 18, 2025
आयसीएआय ऑडिट पुनरावलोकन २०२25: आयसीएआय इंडसइंड बँक आणि जानसोल यांच्या लेखापरीक्षण अहवालाचा आढावा घेण्यासाठी पुढील months महिन्यांत संभाव्य अहवाल- इंडसइंड आणि जेन्सोलचा प्रारंभिक आढावा months महिन्यांत संपला.
Business June 18, 2025
एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?