By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: IND VS PAK : भारत-पाक तणावाचा कांद्याला फटका! दरात मोठी घसरण, सध्याचा बाजारभाव काय?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > IND VS PAK : भारत-पाक तणावाचा कांद्याला फटका! दरात मोठी घसरण, सध्याचा बाजारभाव काय?
टॉप स्टोरीज़

IND VS PAK : भारत-पाक तणावाचा कांद्याला फटका! दरात मोठी घसरण, सध्याचा बाजारभाव काय?

News Desk
Last updated: 2025/05/11 at 7:44 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 11, 2025 1:00 PM IST

Agriculture News : : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन तो क्विंटलमागे केवळ 800 ते 1,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

News18

नाशिक: जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन तो क्विंटलमागे केवळ 800 ते 1,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही.

कांदा बाजारपेठेचा कणा मानल्या जाणाऱ्या लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला आणि उगाव बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असून, त्यामुळे दरावर दबाव निर्माण झाला आहे.

भारत-पाक तणावाचा परिणाम

भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यासारख्या शेजारी देशांत होणारी नियमित निर्यात थांबल्यामुळे भारतातील बाजारपेठांमध्ये कांद्याचा साठा वाढत चालला आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ खरेदीपासून दूर

सहसा कांद्याच्या दरात घसरण झाल्यास केंद्र सरकारच्या नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या संस्था बाजारात हस्तक्षेप करतात आणि थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करतात. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा खरेदीस सुरुवात न केल्याने व्यापाऱ्यांच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. शासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे बाजारातील स्थिती आणखी गंभीर झाली आहे.

शेतकऱ्यांचे वाढते संकट

यंदा हवामान अनुकूल होते, त्यामुळे कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक झाले. परंतु, उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारात दरच मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरलेले नाही. अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात जातच नाहीत, कारण वाहतूक व बाजार शुल्क भरूनही काहीच मिळत नाही, असाही त्यांचा अनुभव आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

IND VS PAK : भारत-पाक तणावाचा कांद्याला फटका! दरात मोठी घसरण, सध्याचा बाजारभाव काय?

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, onion rate issue, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Pik Vima : शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा
Next Article Land Ownership : जमीन मालकी हक्कांमध्ये बदल कधी होतो? नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

कॅब कंपन्या विमानतळांच्या मार्गावर आहेत, ब्लुसमार्टच्या सुटकेनंतर, शेती -आयटी पुनर्स्थित करण्यासाठी तयार करणे – कॅब कंपन्या आय एअर एअरपोर्ट अ‍ॅग्रीगेटर्स बाहेर पडल्यानंतर ब्ल्यूस्मार्ट्सची जागा घेण्याची तयारी करतात.
Business June 12, 2025
वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?