By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली! धरणांनी गाठला तळ, शिल्लक साठा किती? वाचा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली! धरणांनी गाठला तळ, शिल्लक साठा किती? वाचा
टॉप स्टोरीज़

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली! धरणांनी गाठला तळ, शिल्लक साठा किती? वाचा

News Desk
Last updated: 2025/05/13 at 6:35 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:May 13, 2025 11:59 AM IST

Agriculture News : कायम दुष्काळी सावट असलेल्या मराठवाडा विभागात यंदाही जलसंकटाची टांगती तलवार दिसत आहे. विभागातील मोठे व मध्यम प्रकल्पांचा एकत्रित जलसाठा सरासरी 32 टक्क्यांपेक्षा कमी असून, लघुप्रकल्पांमध्ये केवळ 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

News18

छ.संभाजीनगर : कायम दुष्काळी सावट असलेल्या मराठवाडा विभागात यंदाही जलसंकटाची टांगती तलवार दिसत आहे. विभागातील मोठे व मध्यम प्रकल्पांचा एकत्रित जलसाठा सरासरी 32 टक्क्यांपेक्षा कमी असून, लघुप्रकल्पांमध्ये केवळ 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

तरीही दिलासादायक बाब म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांत दुप्पट पाणीसाठा उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात पावसाने फारशी कृपा न केल्याने 2023 मध्ये अनेक धरणांनी तळ गाठला होता. मात्र मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह अनेक प्रकल्प 50 टक्क्यांहून अधिक भरले गेले. त्यामुळे यंदाच्या कडक उन्हाळ्यातही तुलनेने समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे.

जायकवाडीचा मोठा आधार

मराठवाड्यातील सिंचनाचा कणा मानला जाणारा जायकवाडी प्रकल्प जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाणी वितरीत करून जवळपास 1.75 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले आहे. सध्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू असून, शेवटचे आवर्तन सुरू असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य प्रशासक यांच्याकडून देण्यात आली आहे.

धरणांची सध्याची स्थिती

प्रकल्प प्रकार      धरणांची संख्या         सध्याचा जलसाठा (%)            गतवर्षीचा जलसाठा (%)

मोठे प्रकल्प               44                           32%                                      11%

मध्यम प्रकल्प            81                            31%                                      17%

लघुप्रकल्प               725                            21%                                      12%

दरम्यान, मराठवाड्याला मिळालेला पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत चांगला असला तरी, उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचा वापर अत्यंत नियोजनपूर्वक करणं गरजेचं आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या खरीप हंगामात पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 13, 2025 11:59 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

मराठवाड्यातील नागरिकांची चिंता वाढली! धरणांनी गाठला तळ, शिल्लक साठा किती?

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article प्रवासी कृपया लक्षात घ्या! एअर इंडिया आणि इंडिगोने बरीच उड्डाणे रद्द केली, जम्मू -लेह ते अमृतसर पर्यंत प्रभावित मार्ग – लक्ष फ्लायर्स एअर इंडिया इंडिगोल एकाधिक अनेक उड्डाणे जम्मू ते अमृतसर हिट
Next Article ब्लूसमार्ट ईव्ही वाहने खरेदी करण्याच्या तयारीत एव्हरेस्ट फ्लीट, सावकारांशी वाटाघाटी – ईव्ही वाहने खरेदी करण्यासाठी एव्हरेस्ट फ्लीट सावकारांसह ब्लूमार्ट्स संभाषण
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : बियाणे, खतांविषयी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
कृषी हवामान : मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज अलर्ट
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
Agriculture News : तुम्हाला PM Kisan च्या 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही? या पद्धतीने करा चेक
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
एअर इंडिया अपघातानंतर मोठा निर्णयः आंतरराष्ट्रीय उड्डाणे मध्ये १ %% कपात, सुरक्षा तपासणी रॅपिड – एअर इंडियाने प्राणघातक क्रॅश झाल्यानंतर 15 आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी केली.
Business June 19, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?