By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : दगाबाज तुर्कीला भारताचा दणका! कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर फिरणार पाणी
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : दगाबाज तुर्कीला भारताचा दणका! कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर फिरणार पाणी
टॉप स्टोरीज़

Agriculture News : दगाबाज तुर्कीला भारताचा दणका! कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर फिरणार पाणी

News Desk
Last updated: 2025/05/18 at 9:05 AM
News Desk
Share
2 Min Read

टर्कीच्या फळांवर बहिष्कार, सफरचंद, पीच, पेर गायब

मुंबई आणि नाशिकमधील घाऊक फळबाजारांमध्ये सध्या टर्कीमधील सफरचंद, पीच आणि पेर यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. सफरचंदांचे प्रमाण केवळ 5% पर्यंत घसरले असून, व्यापाऱ्यांनी आयात थांबवल्याचे स्पष्ट केले आहे.

याशिवाय, तुर्कीहून येणारे ‘कॅप्रीकॉट’ हे प्रमुख ड्रायफ्रूटही बाजारातून अदृश्य झाले आहे. त्यामुळे भारतातून तुर्कीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यापारावर परिणाम झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

भारतात पर्यटकांचा तुर्की-उझबेकिस्तानला धक्का

तुर्की आणि उझबेकिस्तानने भारतविरोधी भूमिका घेतल्यानंतर भारतातील पर्यटकांनी या देशांतील सहली रद्द केल्या होत्या. यामुळे टूर ऑपरेटर, एजन्सी आणि व्यापाऱ्यांनीही पर्यायी देशांना प्राधान्य दिले. या निर्णयांमुळे दोन्ही देशांतील पर्यटन आणि फळ व्यापाराला आर्थिक झळ बसली आहे.

भारतासाठी तुर्की एक महत्त्वाची बाजारपेठ

तुर्कीमधून भारतात सर्वाधिक सफरचंद आयात केली जातात. याशिवाय, पीच आणि पेरचीही मर्यादित प्रमाणात आयात होते. टर्कीचे सफरचंद ही भारतातील बाजारातील सरासरी किमतीला स्पर्धा देणारी उत्पादने आहेत. आयात बंद झाल्यास देशांतर्गत सफरचंदाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रमुख पर्याय देश

तुर्कीशिवाय भारतात फळांची आयात इराण, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सारख्या देशांमधूनही होते. यामुळे काही प्रमाणात पुरवठा सुरळीत राहील, परंतु तुर्कीच्या अनुपस्थितीमुळे दरवाढ निश्चित आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तुर्की व उझबेकिस्तानकडून पाकिस्तानला दिलेल्या राजकीय पाठिंब्याचा परिणाम केवळ कागदोपत्री नाही, तर भारतीय बाजारपेठेत प्रत्यक्षात जाणवू लागला आहे. व्यापार, पर्यटन आणि आयातीवर होणारे हे परिणाम दोन्ही देशांसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतात. भारतीय ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी दाखवलेली ही आर्थिक एकजूट देशहितासाठी प्रभावी ठरत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

दगाबाज तुर्कीला भारताचा दणका! कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर फिरणार पाणी

TAGGED: agriculture news, farmer, ind vs pak, ind vs Turkey, ind vs Turkey tension, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : विहिरीतील कृषी पंप सतत जळतोय का? मग या टिप्स नक्की लक्षात ठेवा, होणारे नुकसान टाळा
Next Article Agriculture News : वांग्याची शेती करण्याच्या विचारात आहात का? मग या बियाणाची लागवड करा, मिळेल भरघोस उत्पन्न
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

कॅब कंपन्या विमानतळांच्या मार्गावर आहेत, ब्लुसमार्टच्या सुटकेनंतर, शेती -आयटी पुनर्स्थित करण्यासाठी तयार करणे – कॅब कंपन्या आय एअर एअरपोर्ट अ‍ॅग्रीगेटर्स बाहेर पडल्यानंतर ब्ल्यूस्मार्ट्सची जागा घेण्याची तयारी करतात.
Business June 12, 2025
वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?