By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: जमीन मालकीपासून ते शासकीय योजनांपर्यंत! सातबारा उतारा कसा महत्वाचा ठरतो? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > जमीन मालकीपासून ते शासकीय योजनांपर्यंत! सातबारा उतारा कसा महत्वाचा ठरतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

जमीन मालकीपासून ते शासकीय योजनांपर्यंत! सातबारा उतारा कसा महत्वाचा ठरतो? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/03 at 2:45 PM
News Desk
Share
2 Min Read

सातबारा उतारा म्हणजे नेमकं काय?

सातबारा उतारा म्हणजे गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 या दोन महत्त्वाच्या नोंदींचे एकत्रित स्वरूप.

गाव नमुना 7: यामध्ये शेतकऱ्याजवळ किती जमीन आहे,ती कुठे आहे? आणि त्यावर हक्क कोणाचा आहे? याची माहिती असते.

गाव नमुना 12: यामध्ये शेतकऱ्याने त्या जमिनीवर कोणती पिकं घेतली आहेत,याचा तपशील असतो.

ही दोन्ही माहिती एकत्र करून तयार केलेल्या पत्रकाला “सातबारा उतारा” म्हटले जाते.

सातबारा उताऱ्याचा इतिहास काय आहे?

1910 : इंग्रजांच्या काळात ‘जमीन बंदोबस्त योजना’ अस्तित्वात आली. या अंतर्गत जमिनीचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतजमिनीला एक विशिष्ट सर्वे नंबर देण्यात आला. त्या वेळच्या जमिनीच्या नोंदींना कडईपत्रक असे म्हटले जात होते.

1930 : इंग्रजांनी जमाबंदी प्रणाली लागू केली. यामध्ये जमिनीच्या मालकी, मोजणी आणि कर आकारणीचा अधिकृत रेकॉर्ड तयार करण्यात आला.त्याचवेळी नवीन खातेपुस्तिका तयार करण्यात आली आणि त्यातूनच सातबारा उतारा अस्तित्वात आला.गेल्या अनेक दशकांपासून हीच प्रणाली चालू आहे.

सातबारा उताऱ्यात काय काय नोंद असते?

गट क्रमांक: प्रत्येक जमिनीच्या भागाला विशिष्ट क्रमांक (सर्वे नंबर) दिला जातो.

भूधारणा पद्धती: जमीन कोणत्या प्रकारच्या भूधारणेत येते, हे नमूद केले जाते. यामध्ये एकूण चार प्रकारांची नोंद असते.

मालकाचे नाव: शेतकऱ्याचे नाव, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती.

एकूण क्षेत्रफळ: जमिनीचे एकूण माप – हेक्टर, आर किंवा गुंठा यामध्ये दिलेले असते.

पिकांची माहिती (गाव नमुना 12): कोणत्या हंगामात कोणते पीक घेतले गेले? याची माहिती सुद्धा असते.

सातबारा उताऱ्याचे महत्त्व

शेती कर्जासाठी आवश्यक: बँक कर्ज घेण्यासाठी सातबारा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे.

अनुदान आणि योजनांसाठी: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही याची आवश्यकता असते.

जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी: जमीन विकत घेताना किंवा विकताना हक्काची नोंद म्हणून सातबारा आवश्यक असतो.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

जमीन मालकीपासून ते शासकीय योजनांपर्यंत! सातबारा उतारा कसा महत्वाचा ठरतो? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, satbara utara, कृषी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी, सातबारा उतारा
Previous Article कोटक महिंद्रा बँकेने क्यू 4 मधील लाभांश जाहीर केला, किती कमाई आणि एनपीए – कोटक महिंद्रा बँकेने क्यू 4 मध्ये लाभांश जाहीर केले आणि किती कमाई आणि एनपीए केले
Next Article लोक नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला भारतीय सामग्री पहात आहेत, जगभरातील लोकांना भारतातील कथा मिळत आहेत – नेटफ्लिक्स इंडिया इन्व्हेस्टमेंट इम्पेक्ट २०२24 भारतीय सामग्री जागतिक यश जॉब क्रिएमेंट स्ट्रीमिंग वि सिनेमा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?