By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : पावसाळ्यात बागेतील झाडांना फळे फुले येत नाही? मग या उपाययोजना कराच
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : पावसाळ्यात बागेतील झाडांना फळे फुले येत नाही? मग या उपाययोजना कराच
टॉप स्टोरीज़

Agriculture News : पावसाळ्यात बागेतील झाडांना फळे फुले येत नाही? मग या उपाययोजना कराच

News Desk
Last updated: 2025/05/26 at 10:58 AM
News Desk
Share
2 Min Read

1) अतिपर्जन्यामुळे मुळांच्या नासाडीची शक्यता

पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे मातीमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे झाडांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मुळे कुजतात व झाडाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. फुले फळे येण्यासाठी लागणारी ऊर्जा झाड गमावते.

उपाय – कुंड्यांमध्ये ड्रेनेज छिद्रांची तपासणी करा. माती जड किंवा चिकणसर असल्यास त्यात सेंद्रिय खत, कोकोपीट किंवा वाळू मिसळून माती हलकी करावी.

2) अन्नद्रव्यांची कमतरता

पावसाळ्यात मातीतील अन्नद्रव्ये धुऊन जातात. त्यामुळे झाडांना पोषण मिळत नाही, विशेषतः फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची कमतरता फळे व फुले येण्यावर प्रभाव टाकते.

उपाय – झाडांना नियमितपणे सेंद्रिय खत (जसे कंपोस्ट, गांडुळखत) किंवा घरच्या घरी बनवलेले जीवामृत, सरभट खत वापरा. महिन्यातून एकदा फॉस्फरसयुक्त खत (DAP किंवा बोन मील) आणि पोटॅशियमयुक्त खत (सुल्फेट ऑफ पोटॅश) वापरणे उपयुक्त ठरेल.

3) सूर्यप्रकाशाचा अभाव

पावसाळ्यात आकाश सतत ढगाळ असल्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो. फुलझाडांना विशेषतः पूर्ण सूर्यप्रकाश आवश्यक असतो. प्रकाशअभावी फुलांची कळी तयारच होत नाही.

उपाय – शक्य असल्यास कुंड्यांची जागा बदलून अधिक प्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ठेवा.जर छपराखाली झाडं असतील तर त्यांना अधूनमधून थेट प्रकाशात ठेवा.

4) कीड व रोगांचा प्रादुर्भाव

पावसाळा हा बुरशीजन्य व किटकजन्य रोगांचा हंगाम असतो. पानांवर डाग, गळती, कीड दिसत असल्यास हे फळफुली न येण्याचे कारण ठरते.

उपाय – झाडांची नियमित तपासणी करा. निंबोळी अर्क, तंबाखूचा काढा किंवा जीवामृत यांचा फवारणीसाठी वापर करा.आवश्यकता असल्यास नैसर्गिक कीटकनाशकांची मदत घ्या.

5) फक्त वाढ होते

कधी-कधी झाडांची फक्त पाने व फांद्या वाढतात पण फुले येत नाहीत. हे नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे होते.

उपाय – नायट्रोजनयुक्त खतांचा वापर मर्यादित करा. त्याऐवजी ‘बुडिंग’ किंवा ‘प्रूनिंग’ करून झाडाला योग्य दिशा द्या आणि फुलफळांची शक्यता वाढवा.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture news, farmer, home garden tips, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article लिओ इंडियाने दुहेरी वेगाने वाढण्याची अपेक्षा केली, 40 हून अधिक नवीन ब्रँडचा समावेश आहे – लिओ इंडिया 40 नवीन ब्रँड्सपेक्षा दुहेरी वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे
Next Article जिलेट इंडियाचा निकालः% ०% वाढीसह कंपनीने १9 crore कोटींची कमाई केली आणि 470% लाभांश जाहीर केला – जिलेट इंडिया क्यू 4 निकाल निव्वळ नफ्यावर प्रति शेअर ११२ मध्ये percent० टक्के एकूण विभाजन
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025
जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल – जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल
Business June 18, 2025
हैदराबाद विमानतळावर १,000,००० कोटींच्या गुंतवणूकीच्या योजनेत मेगा विस्तार, नवीन टर्मिनल आणि धावपट्टी असेल – हैदराबाद विमानतळ १,000००० कोटी गुंतवणूक योजनेत नवीन टर्मिनल आणि रनवे समाविष्ट आहे.
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?