By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेती मालाला भाव मिळेना! देशातील महागाई झाली कमी, वाचा RBI चा अहवाल
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेती मालाला भाव मिळेना! देशातील महागाई झाली कमी, वाचा RBI चा अहवाल
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेती मालाला भाव मिळेना! देशातील महागाई झाली कमी, वाचा RBI चा अहवाल

News Desk
Last updated: 2025/05/26 at 6:53 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:May 26, 2025 11:56 AM IST

Agriculture News : देशात गहू वगळता बहुतांश शेतीमालांचे दर सध्या हमीभावाच्या खाली असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मे 2025 च्या बुलेटिनमध्ये याबाबत सविस्तर विश्लेषण देण्यात आले आहे.

News18

मुंबई : देशात गहू वगळता बहुतांश शेतीमालांचे दर सध्या हमीभावाच्या खाली असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मे 2025 च्या बुलेटिनमध्ये याबाबत सविस्तर विश्लेषण देण्यात आले आहे. उत्पादनात झालेली वाढ आणि सरकारच्या बाजार नियमन धोरणांमुळे ही घसरण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने याला अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल मानले आहे.

शेतीमालाच्या किमतीवर सरकारचा प्रभाव

बुलेटिनमधील ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ आणि ‘इम्पॅक्ट ऑफ वेदर अ‍ॅनॉमलीज ऑन व्हेजिटेबल प्राइसेस’ या दोन विश्लेषणात्मक लेखांमध्ये, 1 एप्रिल ते 19 मे 2025 या कालावधीत अनेक प्रमुख पिकांचे दर हमीभावाखाली राहिल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारच्या खुल्या आयात धोरणामुळे डाळींच्या किमती कमी झाल्या आहेत. गहू, तांदूळ आणि कांदा यांसारख्या वस्तूंमध्येही सरकारने याआधी निर्यातबंदी लागू केल्यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढून दर नरमले आहेत.

गव्हासाठी अपवादात्मक स्थिती

गहू हे मात्र एकमेव पीक ठरले आहे, ज्याचे बाजारभाव सध्या हमीभावापेक्षा जास्त आहेत. यामागे राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारांनी गव्हाच्या खरेदीवर अनुक्रमे 150 आणि 175 रुपयांचा बोनस दिला आहे. त्यामुळे गहू शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

भाजीपाल्याचे बाजारभावही खालीच

याच काळात कांद्याच्या दरात मोठी घट झाली असून, बटाटा आणि टोमॅटो यांचे भाव किंचित सुधारले आहेत. वातावरणातील अनियमितता आणि साठवणूक धोरणांमुळे भाजीपाल्याच्या दरात सुसाट चढ-उतार दिसून आले. सरकारने सध्या कांदा आणि साखरेच्या निर्यात धोरणात काही शिथिलता दिली असली, तरी गेल्या वर्षभर लागू असलेली बंधने याचे परिणाम अजूनही बाजारात जाणवत आहेत.

तेलबियांमध्ये सुधारणा, पण मर्यादित परिणाम

सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूल या तेलबियांमध्ये एप्रिल-मे 2025 दरम्यान किंचित दरवाढ झाली. यामुळे काही काळासाठी खाद्यतेलाच्या दरात चळवळ दिसली. मात्र पाम तेल व शेंगदाणा तेलाचे भाव फारसा बदल न दाखवता सरासरी पातळीवरच राहिले.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या मते, शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी असणे, हे देशाच्या महागाई नियंत्रणाच्या दृष्टीने फायदेशीर असले तरी, शेतकऱ्यांच्या आर्थिक शाश्वततेसाठी चिंताजनक आहे. धोरणकर्त्यांना आता अन्नसुरक्षेच्या सोबतच शेतकऱ्यांच्या हिताकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 26, 2025 11:56 AM IST

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, RBI new report, rbi report, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article संधींचा विचार गुणवत्ता आधारावर केला जाईल: जेएसडब्ल्यू स्टील – संधींचा विचार करणे गुणवत्ता आधारावर जेएसडब्ल्यू स्टीलवर केले जाईल
Next Article Company, ००० कोटी उर्जा कंपनी पॉवर कंपनीवरील डोळा बदलू शकते, हा करार होताच हा खेळ बदलू शकतो – अदानी ग्रुपने crore००० कोटी रुपयांच्या मूल्यवान उर्जा क्षेत्रातील कंपनीतील भागभांडवल मिळविण्याच्या शर्यतीत नेतृत्व केले आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?