By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांना दिलासा! सोलार पॅनलचे नुकसान झालं तर सरकार देणार मदत, अर्ज कसा करायचा?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांना दिलासा! सोलार पॅनलचे नुकसान झालं तर सरकार देणार मदत, अर्ज कसा करायचा?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांना दिलासा! सोलार पॅनलचे नुकसान झालं तर सरकार देणार मदत, अर्ज कसा करायचा?

News Desk
Last updated: 2025/06/21 at 4:31 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 21, 2025 8:17 AM IST

Saur Krushi Pump Yojana : राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप सेट्सचे मोठे नुकसान झाले आहे.

agriculture news

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप सेट्सचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः विहिरीवर किंवा बोअरवेलवर बसवलेले सोलार पॅनल्स वाऱ्याच्या जोरामुळे उलटले, फुटले किंवा काही ठिकाणी पंपच उखडून गेले. त्याच बरोबर सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यातही असे प्रकार घडू शकतात.परिणामी, पाणीपुरवठ्याची यंत्रणा कोलमडली असून शेतकऱ्यांना पाणी व वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे.

तथापि, राज्य सरकारच्या सौर योजनांमुळे अशा आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. ‘कुसुम योजना’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ अंतर्गत बसवण्यात आलेल्या सौर पंपांसाठी पाच वर्षांची मोफत दुरुस्ती आणि देखभाल सेवा देण्यात येते. त्यामुळे निसर्गाच्या आपत्तीत झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक भार न घेता तांत्रिक सेवा मिळू शकते.

अर्ज कसा करावा?

सौर पंप किंवा पॅनल खराब झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ तक्रार नोंदवणे अत्यावश्यक आहे. यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज

कुसुम योजना किंवा मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. तेथे उपलब्ध असलेला तक्रार नोंदणी फॉर्म भरावा. फॉर्ममध्ये पंप क्रमांक, युनिट नंबर, सोलार पॅनलच्या नुकसानीचे फोटो, आणि शेतकऱ्याचे तपशील भरावेत.

ऑफलाइन अर्ज

जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन तक्रार सादर करता येते. संबंधित अधिकारी ती तक्रार पुरवठादार कंपनीकडे पाठवून दुरुस्ती प्रक्रियेचा पाठपुरावा करतात.

खर्च नाही, काळजी नाही

या दुरुस्ती सेवेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. पाच वर्षांच्या हमी कालावधीदरम्यान हे सेवा पूर्णपणे मोफत मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता किंवा खर्च होईल या भीतीने तक्रार टाळू नये. शासनाच्या या उपयुक्त योजनेचा लाभ घ्या, वेळेवर अर्ज सादर करा आणि सौर पंपाची दुरुस्ती करून शेतातील पाणीपुरवठा पूर्ववत चालू ठेवा. यामुळे शेतीतील अडथळे दूर होतात आणि पीक उत्पादन सुरळीत राहते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 21, 2025 8:17 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांना दिलासा! सोलार पॅनलचे नुकसान झालं तर सरकार देणार मदत, अर्ज कसा करायचा?

TAGGED: agriculture, agriculture news, marathi agriculture news, saur krushi pump yojana, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article योगा डे 2025 विशेष: योग बाजार 2030 पर्यंत 12,667 अब्ज डॉलर्स असेल! भारत जागतिक व्यवसायाचे प्राचीन ज्ञान कसे करावे – योग दिन 2025 भारत योग बाजार 2030 पर्यंत 12667 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला
Next Article Agriculture News : 7/12 उताऱ्यासंदर्भात मोठा निर्णय! 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना मिळणार या नवीन सुविधा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रिलायन्स डीप टेक प्लॅनः मुकेश अंबानी यांचे नवीन फोकस, जिओ-रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर पुढील मोठी भागभांडवल एक खोल टेक प्रगत मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस म्हणतात की मुकेश अंबानी म्हणतात
Business June 25, 2025
नवीन मॉडेल्स आणि योजनांमधून इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटच्या अग्रभागी जोश, टाटा आणि ह्युंदाई – टाटा आणि ह्युंदाई नवीन मॉडेल्स आणि योजनांमधून ईव्ही मार्केटच्या अग्रभागी
Business June 25, 2025
टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?