Agriculture News : भारतातील अनेक कुटुंबांमध्ये जमिनीचा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो. वडील, आजोबा किंवा इतर पूर्वजांकडून मिळालेल्या जमिनीवर वारसांचा नैसर्गिक हक्क असतो. मात्र, हा हक्क प्रत्यक्षात आणून जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
वारसाहक्काने मिळालेल्या जमिनीचा ताबा कसा मिळवायचा? नियम वाचा सविस्तर

Leave a comment
Leave a comment