By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Property Rules : मृत्यूपत्रात ही एक चूक कराल तर कुटुंबाला भोगावे लागतील मोठे परिणाम! वाचा नियम
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Property Rules : मृत्यूपत्रात ही एक चूक कराल तर कुटुंबाला भोगावे लागतील मोठे परिणाम! वाचा नियम
टॉप स्टोरीज़

Property Rules : मृत्यूपत्रात ही एक चूक कराल तर कुटुंबाला भोगावे लागतील मोठे परिणाम! वाचा नियम

News Desk
Last updated: 2025/06/19 at 6:33 AM
News Desk
Share
2 Min Read

हे ऐकायला जरी वेगळे वाटत असलं तरीही हे वास्तव अनेक कुटुंबांमध्ये घडतं भारतासारख्या देशात मृत्यू, संपत्ती आणि तिच्या वाटपाबाबत उघडपणे चर्चा करण्याचा कल कमी आहे. पण अमेरिका, इंग्लंडसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये मृत्युपत्र तयार करणे ही सामान्य आणि आवश्यक प्रक्रिया मानली जाते. कारण ते भविष्यातील वाद टाळण्याचा एक खात्रीशीर मार्ग आहे.

भारतात मालमत्तेच्या वाटपाचे कायदे काय सांगतात?

भारतामध्ये मालमत्तेचं वाटप ‘भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925’ आणि ‘हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956’ यांच्या आधारे केलं जातं. या कायद्यांनुसार, ज्या व्यक्तीने मृत्युपत्र लिहिलं नसेल, त्याची मालमत्ता त्याच्या वारसांमध्ये समान वाटली जाते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असतील, तर सर्वांनाच मालमत्तेवर समान हक्क असतो. परंतु अशा प्रकरणांमध्ये एखादा सदस्य न्यायालयात संपूर्ण संपत्तीवर दावा दाखल करू शकतो, आणि त्यातून दीर्घकालीन खटल्यांना तोंड द्यावं लागतं.

मृत्युपत्र म्हणजे काय?

मृत्युपत्र हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्यात व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे व्हावे, हे स्पष्टपणे नमूद केलेले असते. यात कोणाला किती हिस्सा मिळेल? कुठली मालमत्ता कोणाच्या नावावर जाईल? हे सर्व तुम्ही स्पष्ट करू शकता. सर्वोच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी मृत्युपत्रातील मजकुराला मान्यता दिली आहे. त्यामुळे फक्त कागदावर लिहिलं आहे म्हणून त्याला महत्त्व नाही, असं समजणं चुकीचं आहे.

नोंदणीकृत मृत्युपत्र का आवश्यक?

कायद्यानुसार,मृत्युपत्र नोंदणी बंधनकारक नसली तरी फायदेशीर आहे. तुम्ही कोऱ्या कागदावर मृत्युपत्र लिहून स्वाक्षरी केली तरी ते वैध असतं. मात्र, भविष्यात हरवणे, चुकीच्या गोष्टी घडणे, किंवा बनावट मृत्युपत्र तयार होण्याचा धोका असतो. त्यामुळे ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोंदवणे अधिक सुरक्षित उपाय ठरतो.

भारतीय नोंदणी कायदा, 1908 च्या कलम 18(E) नुसार, मृत्युपत्राची नोंदणी ऐच्छिक आहे. पण नोंदणी केल्यास कोणत्याही कायदेशीर वादात त्याची सत्यप्रमाणित प्रत मिळवणं सोपं जाते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 19, 2025 11:30 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

मृत्यूपत्रात ही एक चूक कराल तर कुटुंबाला भोगावे लागतील मोठे परिणाम! वाचा नियम

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, property news, property rules, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : बियाणे, खतांविषयी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा
Next Article Agriculture News : शेतकऱ्यांनो! तुमचं नाव घरकुल यादीत आहे की नाही? कसं तपासायचे? वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रिलायन्स डीप टेक प्लॅनः मुकेश अंबानी यांचे नवीन फोकस, जिओ-रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर पुढील मोठी भागभांडवल एक खोल टेक प्रगत मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस म्हणतात की मुकेश अंबानी म्हणतात
Business June 25, 2025
नवीन मॉडेल्स आणि योजनांमधून इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटच्या अग्रभागी जोश, टाटा आणि ह्युंदाई – टाटा आणि ह्युंदाई नवीन मॉडेल्स आणि योजनांमधून ईव्ही मार्केटच्या अग्रभागी
Business June 25, 2025
टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?