भोरवाडी, अकोळनेर, सारोळा कासारसह अनेक भागांत चाळीतील कांदा भिजला. फळबागा, आंबा, डाळिंब, संत्रा पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनाम्याची मागणी केली आहे.
लाल सोनं मातीमोल झालं, पावसानं उभं पिक नेलं, शेतातले PHOTO पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल

Leave a comment
Leave a comment