By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकरी अपघात योजनेत झाले हे मोठे बदल! कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकरी अपघात योजनेत झाले हे मोठे बदल! कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकरी अपघात योजनेत झाले हे मोठे बदल! कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/11 at 8:35 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 11, 2025 1:32 PM IST

Agriculture News : शेती व्यवसायाशी निगडित धोके व अपघातांमुळे दरवर्षी अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होतात. अशा संकटप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने ‘शेतकरी अपघात तात्काळ मदत योजना’ नव्या स्वरूपात बदल केले आहेत

agriculture news

मुंबई : शेती व्यवसायाशी निगडित धोके व अपघातांमुळे दरवर्षी अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होतात. अशा संकटप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने ‘शेतकरी अपघात तात्काळ मदत योजना’ नव्या स्वरूपात बदल केले आहेत. ही सुधारित योजना आधीच्या तुलनेत अधिक गतिशील, थेट व सुलभ करण्यात आली आहे.

राज्यात वीज पडणे, पूर, प्राणी हल्ला, अपघात, विषबाधा, सर्पदंश, खून किंवा आत्मरक्षण करताना झालेला मृत्यू यासारख्या अनेक घटनांमध्ये शेतकऱ्यांचा जीव जातो किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. या घटनांना आर्थिक मदतीचा दर्जा देण्यासाठी ही योजना राबवली जाते. यामध्ये आता सरळ मदत मंजुरीसाठी तालुकास्तरावर समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत, जेणेकरून पीडित कुटुंबाला काही आठवड्यांतच मदतीचा लाभ मिळेल.

किती मिळते मदत?

मृत्यू किंवा दोन्ही डोळे/अवयव निकामी झाल्यास – 2 लाख रुपये

एका डोळा किंवा एका अवयवाची हानी झाल्यास – 1 लाख रुपये

प्रक्रिया व अटी काय?

अपघातानंतर 30 दिवसांच्या आत अर्ज सादर करणे बंधनकारक.

अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

तालुकास्तरावरील समिती तपासणी करून मदतीचा निर्णय घेते.

गरज असल्यास कुटुंबाकडे अतिरिक्त माहिती मागवली जाऊ शकते.

पूर्वी काय समस्या होत्या?

पूर्वी विमा कंपनीकडे प्रस्ताव गेल्यानंतर 1–2 वर्षे निर्णय येत नव्हता. कंपन्या लहानशा चूक दाखवून अर्ज फेटाळायच्या. परिणामी शेतकरी कुटुंब अनेकदा न्यायापासून दूर राहायचे. ही अडचण लक्षात घेऊनच सरकारने आता ‘विमा कंपन्यांशिवाय मदत मंजूरी’ ही नवी दिशा स्वीकारली आहे.

योजना कोणासाठी लागू?

वय 10 ते 75 दरम्यान असलेल्या शेतकरी व त्यांचे कुटुंबीय तसेच संबंधित व्यक्ती शेतीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या संलग्न असावी. अर्ज करताना अपघाताचे पुरावे, मृत्यू दाखला, वैद्यकीय अहवाल, सातबारा इत्यादी आवश्यक

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 11, 2025 1:32 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतजमिनीपासून ते घरकुलापर्यंत! महसूल विभागाचे 18 मोठे निर्णय, वाचा सविस्तर
Next Article मॉन्सून पुन्हा कधी येणार? पेरणी कधी करावी? शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिला सल्ला
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?