By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: अक्षय्य तृतीयानिमित्त आंबा खरेदी करताय का? कोणत्या आंब्याला कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > अक्षय्य तृतीयानिमित्त आंबा खरेदी करताय का? कोणत्या आंब्याला कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

अक्षय्य तृतीयानिमित्त आंबा खरेदी करताय का? कोणत्या आंब्याला कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/01 at 2:10 AM
News Desk
Share
3 Min Read

दर कमी, खर्च अधिक, बागायतदारांचा संताप

दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत मुंबईतील वाशी बाजारात आंबा पेटीचा दर अडीच ते तीन हजार रुपये मिळत असे. मात्र, यावर्षी दर एप्रिलच्या शेवटीच कोसळले असून, बागायतदारांचे उत्पादन खर्चही निघत नाहीत. मजूर, औषधे, वाहतूक आणि अन्य खर्च बुडणार असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाची जाणीव व्यक्त केली आहे.

उष्णता आणि पावसाने नुकसान

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आंबे झाडावरच पिकून गळून पडत आहेत. त्यामुळे आंब्याचे प्रमाण तर वाढले पण गुणवत्ता आणि टिकाव कमी झाला आहे.

सध्याचे आंब्याचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत 

आंबा प्रकार घाऊक           कमीत कमी दर (रु.मध्ये)       जास्तीत जास्त दर (रु.मध्ये)

हापूस (डझन)                     300 ते 800                                          500 ते 1,300

बदामी (किलो)                     40 ते 65                                                80 ते 125

लालबाग (किलो)                 40 ते 50                                                80 ते 100

तोतापुरी (किलो)                 30 ते 40                                                 60 ते 70

केसर (किलो)                   60 ते 100                                              100 ते 120

व्यापाऱ्यांचे अ‍ॅडव्हान्सही संकटात

काही बागायतदारांनी आधीच व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले असल्यामुळे, कमी दर असूनही त्यांना मुंबईत आंब्याचा माल पाठवणे भाग पडत आहे. यामुळे प्रत्येक पेटी मागे हजार ते बाराशे रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती मिळते.

स्थानिक बाजारात दर स्थिर, पण मागणी कमी

मुंबईतील दर घसरले असले तरी स्थानिक बाजारात आंब्याचे दर 500 ते 700 रुपये डझन दरम्यान आहेत. मात्र, ग्राहकसंख्या कमी असल्यामुळे विक्रीवर मर्यादा येत आहे. “सध्याचे दर परवडणारे नाहीत. उत्पादन खर्च आणि विक्रीदर यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे कर्ज परतफेड, कामगारांचे वेतन आणि इतर खर्च भागवणे अशक्य होईल. सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून आर्थिक मदत द्यावी.” असं मत आंबा बागायतदारांनी व्यक्त केले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

April 30, 2025 10:56 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

अक्षय्य तृतीयानिमित्त आंबा खरेदी करताय का? कोणत्या आंब्याला कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, mango latest rate, mango price, mango rate, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article ईव्हीला प्रोत्साहन देणार्‍या राज्यांमध्ये विक्री दुप्पट – लवकर ईव्ही पॉलिसी दत्तक घेणारे
Next Article ‘सरकार आणि उद्योग यांच्यात समन्वयासाठी व्यावसायिक संस्थेची गरज’ – व्यावसायिक संस्थेला सरकार आणि उद्योग यांच्यात समन्वय साधण्याची आवश्यकता आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Q4 परिणामः टाटा मोटर्स, नायकाचा नफा सुनिक लाइफ लॉस – क्यू 4 मधील कोणती कंपनी – क्यू 4 मधील कोणत्या कंपनीचा परिणाम टाटा मोटर्स हिरो मोटोकॉर्प सिप्लाला सुवेन लाइफ मिळविते लाफेला माहित आहे की लाफे लाफे माहित आहे
Business May 13, 2025
टाटा स्टील क्यू 4 निकाल: सर्वात वाईट वेळ निघून गेला आहे असे दिसते: टाटा स्टील – क्यू 4 मधील टाटा स्टील दुहेरीचा नफा सर्वात वाईट आहे आमच्या मागे सर्वात वाईट आहे
Business May 13, 2025
एल अँड टी यांना crore००० कोटी रुपयांपर्यंत एक मोठा आदेश मिळाला, दिल्ली आणि आंध्र प्रदेशात दोन सरकारी प्रकल्प मिळाले – दिल्ली आणि आंध्र प्रदेशातील मुख्य इन्फ्रा प्रकल्पांसाठी लेफ्टनंट बॅगचे आदेश 5000 कोटी पर्यंतचे आहेत.
Business May 13, 2025
भारतात तुर्का ब्रँडची घटती उपस्थिती, राष्ट्रीय स्वारस्याशी संबंधित चरण – भारतात तुर्का ब्रँडची घटती उपस्थिती
Business May 13, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?