By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : चिंता, रासायनिक औषधे की दुसरं काही…,शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य वाढण्यामागचे कारण काय? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : चिंता, रासायनिक औषधे की दुसरं काही…,शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य वाढण्यामागचे कारण काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : चिंता, रासायनिक औषधे की दुसरं काही…,शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य वाढण्यामागचे कारण काय? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/06 at 12:05 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:April 22, 2025 8:01 AM IST

Agriculture News: शेतीतील सतत बदलणारी हवामान परिस्थिती, वाढत्या आर्थिक अडचणी आणि रासायनिक कीटकनाशकांचा होणारा दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे. अनेक शेतकरी तणावाखाली जीवन जगत असून, काहीजण अशा परिस्थितीत टोकाचे निर्णय घेत आहेत.

News18

मुंबई: शेतीतील सतत बदलणारी हवामान परिस्थिती, वाढत्या आर्थिक अडचणी आणि रासायनिक कीटकनाशकांचा होणारा दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे. अनेक शेतकरी तणावाखाली जीवन जगत असून, काहीजण अशा परिस्थितीत टोकाचे निर्णय घेत आहेत.

ही समस्या लक्षात घेऊन डॉ. लक्ष्मीकांत पायमल्ले यांनी या विषयावर सखोल संशोधन केले आहे. “रासायनिक कीटकनाशकांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि ‘अपराजिता’ वनस्पतीच्या गुणधर्मांचे विश्लेषण” या संशोधन प्रबंधाद्वारे त्यांनी एक नवा दृष्टिकोन मांडला आहे.

रासायनिक कीटकनाशकांमुळे वाढता तणाव आणि नैराश्य

संशोधनानुसार, विशिष्ट प्रकारच्या रासायनिक घटकांमुळे मेंदूवर दुष्परिणाम होतो, ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो. दीर्घकाळ कीटकनाशकांच्या संपर्कात राहिल्यास नैराश्याची लक्षणे दिसून येतात आणि काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.

‘अपराजिता’ वनस्पती-नैसर्गिक उपाय

‘अपराजिता’ ही औषधी वनस्पती नैराश्य दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. प्रा. पायमल्ले यांच्या संशोधनानुसार, या वनस्पतीच्या नियमित सेवनाने मानसिक शांतता आणि स्थैर्य मिळते.प्रयोगात असे आढळले की, ‘अपराजिता’ सेवन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तणावाचे प्रमाण कमी झाले. या वनस्पतीतील घटक मेंदूवरील दुष्परिणाम कमी करून तणाव व्यवस्थापनास मदत करतात.

शेतकऱ्यांसाठी नवीन आशेचा किरण

हे संशोधन शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास मानसिक तणावावर नियंत्रण मिळवता येईल, असा निष्कर्ष प्रा.पायमल्ले यांनी मांडला आहे.

शासन आणि कृषी संस्थांनी या संशोधनाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी नैराश्य निवारण कार्यक्रम सुरू करावेत,अशी शिफारस करण्यात आली आहे.‘अपराजिता’च्या गुणधर्मांचा प्रचार आणि प्रसार केल्यास,शेतकऱ्यांना एक नवीन दिशा मिळू शकते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

April 22, 2025 8:01 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

Agriculture News : चिंता, रासायनिक औषधे की दुसरं काही…,शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य वाढण्यामागचे कारण काय? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article भूषण पॉवर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश, एनसीएलटीला पुनरावलोकन अधिकार मिळाले नाहीत – भूषण पॉवर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयांना महत्त्वाच्या आदेशास पुनरावलोकन करण्याचे अधिकार मिळत नाहीत.
Next Article दिवाळखोरी आणि कर्ज उपचार प्रक्रियेत नवीन वादविवादः रिझोल्यूशन व्यावसायिकांच्या उत्तरदायित्वावरील सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश – दिवाळखोरी आणि कर्ज उपचार प्रक्रियेतील नवीन वादविवादाच्या समाधानाच्या उत्तरदायित्वावरील सर्वोच्च न्यायालये ऐतिहासिक आदेश
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?