By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News :खरीप हंगामात फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News :खरीप हंगामात फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News :खरीप हंगामात फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/11 at 3:30 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 11, 2025 8:35 AM IST

Agriculture News : खरीप हंगाम हा मुख्यतः पावसाळ्याच्या कालावधीत येतो. या काळात पिके उभ्या अवस्थेत असतात आणि विविध प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी करणे अत्यंत आवश्यक असते.

agriculture news

मुंबई : खरीप हंगाम हा मुख्यतः पावसाळ्याच्या कालावधीत येतो. या काळात पिके उभ्या अवस्थेत असतात आणि विविध प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी करणे अत्यंत आवश्यक असते. मात्र चुकीच्या पद्धतीने फवारणी केल्यास शेतकरी, पिके आणि पर्यावरण यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणूनच फवारणी करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

1) फवारणीपूर्वीची तयारी

योग्य कीटकनाशकाची निवड – पीक कोणते आहे? त्यावर कोणती कीड किंवा रोग आहे? याचे अचूक निदान करूनच योग्य कीटकनाशक निवडावे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या – कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र किंवा कृषी विद्यापीठ यांच्याकडून मार्गदर्शन घेणे योग्य ठरते.

कीटकनाशकाचे प्रमाण – कंपनीच्या सूचनेनुसारच फवारणीचे प्रमाण ठरवावे. अधिक औषध घालून कीड लगेच मरेल हा गैरसमज आहे.

3) फवारणीसाठी योग्य वेळ

फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. कडक उन्हात फवारणी केल्यास औषधाची प्रतिक्रिया बदलू शकते आणि वनस्पतींना हानी पोहोचू शकते. पावसाची शक्यता असल्यास फवारणी करू नये कारण औषध पाण्यामुळे वाहून जाऊन उपयोग होणार नाही.

4) योग्य उपकरणांचा वापर

फवारणी करताना स्प्रे पंप नीट तपासून घ्यावा. लिकेज, नळीतील अडथळे काढून टाकावेत. फवारणी करताना औषधाचे थेंब बारीक व समान पद्धतीने सर्व झाडांवर पडतील याची काळजी घ्यावी.

5) व्यक्तिगत व पर्यावरणाची काळजी

फवारणी झाल्यानंतर हात-पाय नीट धुवावेत.कपडे बदलावेत. फवारणीचे अवशेष पाणवठ्याजवळ किंवा जनावरांच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी टाकू नयेत. औषधांचे डबे, बाटल्या योग्य पद्धतीने नष्ट कराव्यात.

6) फवारणीनंतरची निरीक्षणे

फवारणीनंतर 3 ते 5 दिवसांत परिणामाची पाहणी करावी.गरज असल्यास पुढील फवारणीचे नियोजन करावे. एका फवारणीतच समाधान मिळेल असा समज न ठेवता, कीड-रोगाचे प्रमाण लक्षात घेऊन आवश्यक तितक्याच वेळा फवारणी करावी.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 11, 2025 8:35 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article युनिव्हर्सल बँक बनण्याच्या मार्गावर, जॅन स्मॉल फायनान्स बँक, आरबीआय कडून मागवलेली मंजूरी, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले – स्थितीताच ट्रस्ट वाढेल – जॅन स्मॉल फायनान्स बँक लवकरच युनिव्हर्सल लायसन्स आयज आरबीआयच्या मंजुरीसाठी लागू होईल
Next Article Property Rules : मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाल्यास संपत्तीचं वाटप कसं होतं? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Monsoon Agriculture Tips: पावसाळ्यात पिकांवर पडतो विविध रोगांचा प्रादुर्भाव, योग्य फवारणी आणि खत व्यवस्थापन कसं कराल? Video
टॉप स्टोरीज़ June 24, 2025
ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम: इलेक्ट्रिक कार भारतात स्वस्त असतील! देशातील ईव्ही बांधकामांना चालना देण्यासाठी सरकारने नवीन योजना आणल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या- भारत ईव्ही पॉलिसी कमी आयात शुल्क इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चरिंग स्कीम लॉन्च
Business June 24, 2025
Farmer Success Story: शेतकऱ्यानं डोकं लावलं, आंबा नर्सरी ठरली वरदान, वर्षाला 7 लाखांची उलाढाल
टॉप स्टोरीज़ June 24, 2025
चीनच्या बंदी दरम्यान भारताची मोठी युक्ती, आता दुर्मिळ पृथ्वी खनिजे जपान-व्हिएतनाममधून येतील; सरकार बोलत आहे – चिनास एक्सपोर्ट बंदी स्पार्क्स इंडिया बिग मूव्ह फोकसमध्ये जपान व्हिएतनामकडून दुर्मिळ पृथ्वीची आयात
Business June 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?