Agriculture News : राज्यात खरीप हंगामाची चाहूल लागलेली असली तरी खरी मोसमी पाऊस 15 जूननंतरच सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच पेरण्या करून धावपळ करू नये. असा स्पष्ट सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
मॉन्सून पुन्हा कधी येणार? पेरणी कधी करावी? शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिला सल्ला

Leave a comment
Leave a comment