By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Women Success Story: सेंद्रिय खताचा वापर, महिला शेतकऱ्याने कांदा शेती केली यशस्वी, वर्षाला 3 लाख उत्पन्न!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Women Success Story: सेंद्रिय खताचा वापर, महिला शेतकऱ्याने कांदा शेती केली यशस्वी, वर्षाला 3 लाख उत्पन्न!
टॉप स्टोरीज़

Women Success Story: सेंद्रिय खताचा वापर, महिला शेतकऱ्याने कांदा शेती केली यशस्वी, वर्षाला 3 लाख उत्पन्न!

News Desk
Last updated: 2025/07/03 at 2:24 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Women Success Story: महिला शेतकरी ज्योती चव्हाण यांनी सेंद्रिय खताचा वापर करत कांदा शेती करत आपल्या 2 एकर शेतात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा शेतीतून त्यांनी 180 किंवा 200 क्विंटल कांदा काढला आहे.News18

Last Updated:July 03, 2025 7:08 PM IST

Women Success Story: महिला शेतकरी ज्योती चव्हाण यांनी सेंद्रिय खताचा वापर करत कांदा शेती करत आपल्या 2 एकर शेतात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा शेतीतून त्यांनी 180 किंवा 200 क्विंटल कांदा काढला आहे.

X

News18

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा येथील महिला शेतकरी ज्योती चव्हाण यांनी सेंद्रिय खताचा वापर करत कांदा शेती करत आपल्या 2 एकर शेतात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा शेतीतून त्यांनी 180 किंवा 200 क्विंटल कांदा काढला आहे. या कांदा शेतीच्या माध्यमातून त्यांना 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते, सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते, उत्पादन टिकाऊ होते आणि उत्पन्नातही वाढ होते, असे चव्हाण यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.

डिसेंबर महिन्यात कांद्याचे रोप टाकण्यात येते, जानेवारीत त्याची लागवड करण्यात येते, या लागवडीसाठी 10 मजुरांची गरज भासते. फेब्रुवारी–मार्च दरम्यान कांदा काढणीला येतो. हवामान स्थिर राहिल्यास अधिक उत्पन्न मिळते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वेळा नुकसानही होते. जास्त काळ कांदा सावधगिरीने साठवून ठेवला तर त्याचे भाव काही दिवसांनी वाढतात त्यामुळे चांगली कमाई होते, असे देखील चव्हाण यांनी सांगितले आहे. 

कांदा शेती महिला आणि पुरुषांनी करायला हवी, यामध्ये मेहनत आणि कष्ट घेतले तर चांगली कमाई आहे. नवीन शेतकरी कांद्याच्या शेतीचा प्रयोग सुरू करणार असतील तर त्यांच्यासाठी पुढील माहिती महत्त्वाची असणार आहे. कांद्याची लागवड केल्यानंतर दोन वेळा त्याची खुरपणी करावी लागते, कांदा काढणीला आल्यावर साठवून ठेवायचा आणि 1 महिन्यानंतर त्याला पलटी द्यावी लागते. पलटी दिल्यानंतर कांदा विक्रीसाठी तयार होतो, कांद्याची विक्री बाजारात किंवा व्यापाऱ्यांकडे करू शकतो. त्यांच्या अनुभवातून नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत आहे.

Location :

Aurangabad,Maharashtra

First Published :

July 03, 2025 7:47 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Women Success Story: सेंद्रिय खताचा वापर, महिला शेतकऱ्याने कांदा शेती केली यशस्वी, वर्षाला 3 लाख उत्पन्न!

TAGGED: agricultural news, Chhatrapati Sambhaji Nagar, how to farm onion, onion farming, onion farming information, onion farming using organic fertilizer, success story, women success story, कांदा शेती, कांदा शेती कशी करावी, कांदा शेती माहिती, कृषी, कृषी बातम्या, छत्रपती संभाजीनगर, सेंद्रिय खताचा वापर करत कांदा शेती
Previous Article सेंद्रिय कचरा व्यवस्थापन: ग्रीन एनर्जी, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन बाजाराची तयारी आयएफएल एंटरप्राइजेसमध्ये प्रवेशासाठी- ग्रीन एनर्जी सेंद्रिय कचरा व्यवस्थापकीय बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आयएफएल उपक्रम
Next Article प्रस्तावित टीव्ही रेटिंग एजन्सीच्या नियमांमधील मोठे बदल, माहिती मंत्रालय आणि प्रसारणाने सर्वसामान्यांकडून सूचना मागितल्या – टीव्ही रेटिंग एजन्सीच्या नियमांमधील मोठ्या बदलांमुळे प्रस्तावित माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना सर्वसामान्यांकडून प्रस्तावित केल्या.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एआय आणि ग्रीन एनर्जी रिलायन्सचे भविष्य बदलतील, कमाईत जबरदस्त भरती – एआय वर रिलायन्स बेट्स आणि पुढील टप्प्यात वाढीच्या पुढील टप्प्यासाठी ग्रीन एनर्जी
Business July 5, 2025
अमेरिकेच्या दर आणि साखरेच्या निर्यातीतील वाढीव आव्हाने, जेएसडब्ल्यू स्टीलचे अध्यक्ष सज्जान जिंदाल म्हणाले – सोल्यूशन आवश्यक – अमेरिकेच्या टेरिफ्सच्या जोखमीच्या सजान जिंदल जोखमीची चीन खर्च पोलिस कारवाईची मागणी करतात
Business July 5, 2025
प्रभावकारांद्वारे विक्री वाढविण्याच्या तयारीत मायन्ट्रा ‘ग्लॅमस्ट्रीम’ पासून सुरू होईल
Business July 5, 2025
भारताच्या औषधाच्या निर्यातीत अमेरिकेमध्ये% 74 टक्क्यांनी वाढ झाली आहे, कंपन्यांनी टॅरिफच्या शक्यतेत पुरवठा वाढविला
Business July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?