By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : शेतकऱ्यांची चिंता वाढली! वादळी वारे वाहणार, मुसळधार पाऊस पडणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : शेतकऱ्यांची चिंता वाढली! वादळी वारे वाहणार, मुसळधार पाऊस पडणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : शेतकऱ्यांची चिंता वाढली! वादळी वारे वाहणार, मुसळधार पाऊस पडणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट

News Desk
Last updated: 2025/06/10 at 5:06 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 10, 2025 9:35 AM IST

Agriculture News : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला मिळत होती, मात्र पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची चिन्हे दिसत आहेत.

News18

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला मिळत होती, मात्र पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत राज्याच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुणे, सातारा, सांगली, बीड, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व घाटमाथा परिसर यांसह काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.

वादळी वाऱ्यांची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 14 ते 15 जूनदरम्यान राज्यात फारसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही. मात्र, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 तापमान 45 अंशांवर

दरम्यान, काही भागांत उन्हाची तीव्रता कायम असून राज्याच्या काही भागांत तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी थोडी वाट पाहावी, असा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. पावसाच्या पुढील अंदाजाकडे लक्ष ठेवूनच शेतीसंबंधी निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 10, 2025 9:35 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांची चिंता वाढली! वादळी वारे वाहणार, मुसळधार पाऊस पडणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, monsoon 2025, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती बातमी
Previous Article Poultry Manure: शेतकऱ्यांनो, रासायनिक खता पेक्षा भारीच, शेतात कोंबडी खत वापरण्याचे फायदे माहितीये का?
Next Article Agriculture News : शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ट्रॅक्टरचा मेंटेनन्स कसा ठेवावा? जाणून घ्या सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?