By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: महसूल विभागाने नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना घातली नवीन अट! हा नंबर असणार बंधनकारक
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > महसूल विभागाने नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना घातली नवीन अट! हा नंबर असणार बंधनकारक
टॉप स्टोरीज़

महसूल विभागाने नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना घातली नवीन अट! हा नंबर असणार बंधनकारक

News Desk
Last updated: 2025/05/10 at 1:15 PM
News Desk
Share
2 Min Read

खऱ्या लाभार्थ्यांची ओळख होणार

या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अचूक ओळख पटविणे आणि पात्र लाभार्थ्यांनाच आर्थिक मदत देणे शक्य होणार आहे.त्यामुळे बनावट लाभार्थ्यांना अटकाव बसेल आणि सरकारी निधीचा अपव्यय टळणार आहे.

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेतून शेतकरी माहितीचे डिजिटल एकत्रिकरण

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी व त्यांच्या शेतांची आधार संलग्न माहिती खालील प्रकारे संकलित केली जात आहे. जसे की,

फार्मर रजिस्ट्री – शेतकरी व शेतांची आधार संलग्न माहिती

क्रॉप सॉन रजिस्ट्री – हंगामी पिकांची माहिती

भू-संदर्भित माहिती संच – महसूल अभिलेखासह शेतमालकीची माहिती

या माहितीच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला एकत्रितरीत्या एक अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे.

पंचनामे आणि डीबीटी प्रणालीतही क्रमांक आवश्यक

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्यात येतात. आता याच पंचनाम्यात शेतकरी ओळख क्रमांकासाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात येणार आहे. तसेच, डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीतही या क्रमांकाचा समावेश करूनच नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

ई-पंचनाम्यासह अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने

राज्यात टप्प्याटप्प्याने ई-पंचनामा प्रणाली लागू केली जात असून, त्यामध्येही शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक असणार आहे. महसूल विभागाने यासंबंधी स्वतंत्र परिपत्रक जारी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

कृषी योजनांसाठी 15 एप्रिलपासून लागू

कृषी विभागाने आधीच 15 एप्रिल 2025 पासून त्यांच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य केला आहे. यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक संलग्न करून हे काम पूर्ण करण्यात येत आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे शेतकरी लाभ योजनांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह होणार आहे. लाभार्थींच्या अचूक नोंदी, थेट मदत वितरण आणि बनावट अर्जांना आळा यामुळे राज्य शासनाच्या शेतकरी हिताच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

महसूल विभागाने नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना घातली अट! हा नंबर असणार बंधनकारक

TAGGED: farmer id, farmer id news, farmer id update, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Job Card : घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस
Next Article शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! मे महिन्यात लावा वांग्याचे 'हे' वाण; 2 महिन्यात लाखो..
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Q4 परिणामः टाटा मोटर्स, नायकाचा नफा सुनिक लाइफ लॉस – क्यू 4 मधील कोणती कंपनी – क्यू 4 मधील कोणत्या कंपनीचा परिणाम टाटा मोटर्स हिरो मोटोकॉर्प सिप्लाला सुवेन लाइफ मिळविते लाफेला माहित आहे की लाफे लाफे माहित आहे
Business May 13, 2025
टाटा स्टील क्यू 4 निकाल: सर्वात वाईट वेळ निघून गेला आहे असे दिसते: टाटा स्टील – क्यू 4 मधील टाटा स्टील दुहेरीचा नफा सर्वात वाईट आहे आमच्या मागे सर्वात वाईट आहे
Business May 13, 2025
एल अँड टी यांना crore००० कोटी रुपयांपर्यंत एक मोठा आदेश मिळाला, दिल्ली आणि आंध्र प्रदेशात दोन सरकारी प्रकल्प मिळाले – दिल्ली आणि आंध्र प्रदेशातील मुख्य इन्फ्रा प्रकल्पांसाठी लेफ्टनंट बॅगचे आदेश 5000 कोटी पर्यंतचे आहेत.
Business May 13, 2025
भारतात तुर्का ब्रँडची घटती उपस्थिती, राष्ट्रीय स्वारस्याशी संबंधित चरण – भारतात तुर्का ब्रँडची घटती उपस्थिती
Business May 13, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?