By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer Loan Waiver : टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेलांचं मोठं विधान
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer Loan Waiver : टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेलांचं मोठं विधान
टॉप स्टोरीज़

Farmer Loan Waiver : टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेलांचं मोठं विधान

News Desk
Last updated: 2025/06/14 at 8:06 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 14, 2025 1:34 PM IST

Agriculture News : सरकारकडून कर्जमाफीवर ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. अशातच आता शेतकरी नेते पाशा पटेल यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठं विधान केलं आहे.

agriculture news

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. अशातच आता शेतकरी नेते पाशा पटेल यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठं विधान केलं आहे.

पाशा पटेल काय म्हणाले?

पाशा पटेल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की यातून मार्ग काढतील. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करून कसं चालणार आहे? जे खरोखर शेतकरी आहेत अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे. सरकार कर्जमाफी करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहेत. कर्जमाफी तात्पुरती मलमपट्टी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे.

बच्चू कडूंचा रोष वाढतोय

सरकारच्या शांततेवर आणि निर्णयाला होत असलेल्या विलंबावर बच्चू कडू संतापले आहेत. त्यांनी थेट इशारा दिला आहे की, “आजवर निर्णय व्हायला हवा होता. सरकार फक्त चर्चा करतंय, कृती नाही. कोणती तारीख आहे? काहीच स्पष्ट नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर आक्रमण होतंय, शेतकरी हतबल आहे आणि सरकार अजूनही मौन बाळगून आहे. जर 16 तारखेपर्यंत ठोस निर्णय झाला नाही, तर मी जलत्याग करणार आहे.”

आंदोलनकर्त्यांना संयमाचे आवाहन

आपल्या आंदोलनाची दिशा आणि नैतिकता टिकवण्यासाठी बच्चू कडू यांनी आपल्या समर्थकांना संयम राखण्याची विनंती केली आहे.तसेच रोज मरत बसण्यापेक्षा एकदाच मरण परवडलं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.पण मी त्यांना आवाहन करतो की संयम पाळा.” असंही बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

सरकारवर वाढता दबाव

कर्जमाफीच्या मागणीवरून आता शेतकरी नेते एकमेकांच्या भूमिकांमध्ये फरक दर्शवत असले तरी, सरकारवर सर्वच बाजूंनी दबाव वाढतो आहे. एकीकडे पाशा पटेल ‘कर्जमाफी ही अंतिम नाही’ असं म्हणत आहेत, तर दुसरीकडे बच्चू कडू यांचा जीव धोक्यात घालणारा संघर्ष सरकारसाठी गंभीर ठरतो आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 14, 2025 1:34 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer loan waiver, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेतकरी कर्जमाफी, शेती बातम्या
Previous Article Agriculture News : ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते? शेतीकामात कसा फायदा होतो? वाचा सविस्तर
Next Article जर इस्त्रायली-इरानने तणाव कमी केला नाही तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 150 पर्यंत पोहोचू शकते: तज्ञ
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, बी-बियाणांची खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता, या गोष्टी ठेवा लक्षात!
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
Bacchu Kadu Uposhan : आज निर्णय झाला नाहीतर 16 तारखेपासून.. बच्चू कडूंचा राज्य सरकारला कडक इशारा
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
Goat Farming: दुग्ध व्यवसायात अपयश, शेतकऱ्याने निवडला शेळीपालनाचा मार्ग, कमाई लाखात! Video
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
टाटा समूहाची मोठी घोषणा, विमानात प्रवास करणा passengers ्या प्रवाश्यांव्यतिरिक्त लोक ठार झालेल्या लोकांनाही ₹ 1 कोटींची भरपाई मिळेल
Business June 14, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?