By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख असणं अनिवार्य! अन्यथा जमिनीवर होणार कारवाई, वाचा नियम
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख असणं अनिवार्य! अन्यथा जमिनीवर होणार कारवाई, वाचा नियम
टॉप स्टोरीज़

Agriculture News : सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख असणं अनिवार्य! अन्यथा जमिनीवर होणार कारवाई, वाचा नियम

News Desk
Last updated: 2025/06/08 at 10:10 AM
News Desk
Share
2 Min Read

सातबारा म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा?

सातबारा उतारा म्हणजे कोणत्याही जमिनीच्या कायदेशीर हक्कांची नोंद असलेला अधिकृत दस्तऐवज. यात जमिनीची मालकी, कोणाचा हक्क लागू आहे, जमीन कोणत्या हेतूसाठी वापरण्यात येते, शासनाने काही अटी घातल्या आहेत का? इत्यादी सर्व नोंदी असतात. या माहितीत थोडीशी चूकही भविष्यात जमीन जप्ती, व्यवहार रद्द होणे किंवा न्यायालयीन कारवाईस कारणीभूत ठरू शकते.

जमिनीचे प्रमुख प्रकार

1) जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1)

ही जमीन खासगी मालकीची असते.शेतकऱ्याला कुठल्याही शासकीय परवानगीशिवाय विक्री अथवा खरेदी करता येते.सातबाऱ्यावर “खा” असा उल्लेख असतो.

2) नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)

सरकारकडून वतन, इनाम किंवा पुनर्वसन योजनेतून मिळालेली जमीन असते. व्यवहार करण्यासाठी महसूल विभागाची पूर्वलिखित परवानगी बंधनकारक ठरते.सातबाऱ्यावर “शर्त लागू” अशा स्वरूपात नोंद असते.

3)शासकीय पट्टेदार जमीन

ही जमीन केवळ वापरासाठी दिली जाते.यात मालकी हक्क नसतो.कोणताही व्यवहार करताना कडक अटी लागतात. परवानगीशिवाय व्यवहार केल्यास जमीन शासनाकडे जप्त होऊ शकते.

‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ नोंदी नसल्यास काय धोके?

शासकीय अटी लक्षात न घेतल्यास व्यवहार बेकायदेशीर ठरतो. परवानगीशिवाय व्यवहार झाल्यास जमीन शासनाकडून जप्त होण्याची शक्यता असते. विकत घेतलेली जमीन वैध मानली जात नाही.व्यवहारावर कर (बाजारभावाच्या टक्केवारीप्रमाणे) शासनाला द्यावा लागतो. तसेच न्यायालयीन खटले उभे राहू शकतात.

जमीन खरेदी करताना ‘या’ गोष्टी तपासा

1) सातबाऱ्यावर ‘शर्त’ व ‘धारणप्रकार’ स्पष्टपणे नमूद आहेत का?

2) जमीन कोणत्या प्रकारात मोडते? याची खात्री करा.

3) जर शासकीय अट असेल,तर महसूल अधिकाऱ्याची अधिकृत परवानगी मिळालेली आहे का?

4) विक्रेत्याजवळ सर्व वैध कागदपत्रे व परवाने आहेत का?

5) व्यवहार करण्याआधी जमीन दस्तऐवजांची कायदेशीर पडताळणी अनुभवी वकीलाकडून करून घ्या.

शंका असल्यास कुठे चौकशी करावी?

तालुका तहसील कार्यालय,भूमी अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक कार्यालय, किंवा https://mahabhulekh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासू शकता.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 08, 2025 3:19 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख असणं अनिवार्य! अन्यथा जमिनीवर होणार कारवाई, वाचा नियम

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, satbara utara, कृषी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : राज्य सरकारकडून साखर कारखानदारांसाठी कडक नियमावली जाहीर! वाचा सविस्तर
Next Article एनसीएलएटीचा मोठा निर्णय! बायजूचे अपील फेटाळून लावले, या क्षणी आकाशच्या हिस्सेदारीला दिलासा मिळणार नाही – एनक्लॅटने बायजेस अपियाला डिसमिस केले
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?