By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: फळबाग पीक विम्याच्या नियमांत मोठा बदल! फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > फळबाग पीक विम्याच्या नियमांत मोठा बदल! फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
टॉप स्टोरीज़

फळबाग पीक विम्याच्या नियमांत मोठा बदल! फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

News Desk
Last updated: 2025/05/06 at 4:11 AM
News Desk
Share
2 Min Read

पूर्वी शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीची माहिती (इंटिमेशन) मिळाल्यानंतर, शेतकरी गटाच्या पंचनाम्यावर आधारित नुकसानभरपाई देण्यात येत असे. मात्र, आता केवळ पीक कापणी प्रयोगात दिसणाऱ्या निकालावर भरपाई दिली जाणार आहे. परिणामी, खऱ्या अर्थाने नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे.

तसेच, फळपीक विमा योजनेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील सुधारणांनुसार, 2024-25 आणि 2025-26 या दोन वर्षांकरिता “मृग बहार” योजनेत केंद्र व राज्य शासन विमा हप्ता भरणार नाहीत. आंबिया बहारासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रत्येकी ₹15,200 इतका हिस्सा भरणार असला तरी मृग बहारासाठी मात्र सरकार एक पैसाही भरणार नाही.

या जिल्ह्यांतील विविध फळपिकांवर होणार परिणाम 

अमरावती जिल्हा: मोसंबी, डाळिंब, लिंबू, पेरू, सिताफळ

छत्रपती संभाजीनगर: लिंबू, पेरू, चिक्कू, सिताफळ

जालना: लिंबू, मोसंबी, डाळिंब, पेरू

परभणी: मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू, चिक्की, सिताफळ

धाराशिव: डाळिंब, मोसंबी, लिंबू, चिक्कू, पेरू, सिताफळ

यवतमाळ व हिंगोली: मोसंबी

या सर्व ठिकाणी मृग बहारासाठी कोणत्याही फळपिकाचा विमा हप्ता केंद्र किंवा राज्य शासन भरणार नाही. आंबिया बहारासाठी देखील अमरावती, अकोला, परभणी, धाराशिव, नागपूर, व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मोसंबी व डाळिंबासाठी विमा हप्ता शासनाकडून भरला जाणार नाही.

राज्य शासनाचे हे निर्णय शेतकऱ्यांना विमा कवचापासून वंचित ठेवणारे आहेत. हवामानातील अनिश्चितता, वाढत्या आपत्ती व बदलते हवामान पाहता अशा योजना शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिक मजबूत व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र सद्य निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जात असल्याची भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

फळबाग पीक विम्याच्या नियमांत मोठा बदल! फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

TAGGED: agriculture news, crop insurance, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Milk Business : कोण म्हणतं दुधात पैसा नाही! सोलापूरच्या तरुणानं करुन दाखवलं, 22 म्हशींपासून मिळतोय लाखोंचा नफा
Next Article Ind Vs Pak : भारत-पाक युद्ध झालं तर कृषी क्षेत्रावर काय परिणाम होणार? वाचा संपूर्ण विश्लेषण
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?