By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: ऊन जरा जास्तय, शेतकऱ्यांनो कशी घ्याल फळबागेची काळजी? कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > ऊन जरा जास्तय, शेतकऱ्यांनो कशी घ्याल फळबागेची काळजी? कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
टॉप स्टोरीज़

ऊन जरा जास्तय, शेतकऱ्यांनो कशी घ्याल फळबागेची काळजी? कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

News Desk
Last updated: 2025/05/04 at 5:00 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
उन्हाळाच्या दिवसांत पिकांबरोबर फळझाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.News18

Last Updated:April 24, 2025 6:52 PM IST

उन्हाळाच्या दिवसांत पिकांबरोबर फळझाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.

X

News18

सोलापूर : मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी उन्हाच्या झळा तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे, पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान उन्हाळाच्या दिवसांत पिकांबरोबर फळझाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. उन्हाळ्यात पिकांचे संरक्षण कसा करावे? काय उपाययोजना कराव्यात? या संदर्भात अधिक माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख लालासाहेब कांबळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.

उन्हाळ्यात अशी घ्यावी फळबागेची काळजी 

कडक उन्हाळ्यात आंबा, चिकू, संत्रा कलमे वाचवण्यासाठी कलमांच्या जोडावर शेवाळ ओले करून बांधावे. ते दर तिसर्‍या दिवशी ओले करावे. त्यामुळे कलम वाळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. फवारा सिंचन पद्धतीत पाण्याचा वापर काटकसरीने होतो, मात्र भांडवली खर्च जास्त येतो. म्हणून सहकारी तत्त्वावर किंवा भाडेपद्धतीने ही सामग्री वापरणे सोईचे होईल. ठिबक पद्धत ही एक आधुनिक व अतिशय काटकसरीने पाणी वापरण्याची पद्धत आहे. यात थेंब थेंब पाणी देण्याची सोय असते. उन्हाळ्याच्या दिवसात फळझाडांसाठी याचा वापर केल्यास उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होईलच, शिवाय कमी पाण्यात मोठी जमीन ओलिताखाली आणता येईल.

गरम झळांपासून बागेचा बचाव व्हावा म्हणून बागेच्या सभोवार निलगिरी, मलबेरी, शेवरी, शिकेकाई, सुबाभूळ, प्रोसोफीस, नीम, चिंच, शेवगा, पांगारा या वारा प्रतिबंध झाडांची रांग वा पट्टा लावणे फायद्याचे ठरते. उन्हाळ्यामध्ये फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धती, आच्छादन, बाष्परोधकांचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम फळझाडांवर होणार नाही.

कडक उन्हापासून नवीन लागवड केलेल्या फळझाडांच्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी पहिली 1 ते 2 वर्ष रोपांवर सावली करावी. त्यासाठी रोपाच्या दोन्ही बाजूंना 3 फूट लांबीचे बांबू रोवावेत. या बाबूंना चारही बाजूंनी व मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांधून त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांध्याव्यात. वाळलेल्या गवता ऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

April 24, 2025 6:52 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Fruit Crops : ऊन जरा जास्तय, शेतकऱ्यांनो कशी घ्याल फळबागेची काळजी? कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

TAGGED: agricultural, Crop protection in summer, how to protect crops in summer, information on how to protect crops in summer, Solapur, summer agricultural advice, उन्हाळी कृषी सल्ला, उन्हाळ्यात पिकांचे संरक्षण, कृषी, सोलापूर
Previous Article PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी मिळणार? तारखेची नवीन अपडेट आली समोर
Next Article डीटीएच सेक्टरमध्ये दुसरी मोठी गोष्ट होऊ शकली नाही, एअरटेल आणि टाटा यांनी संभाषण तोडले – एअरटेल टाटा विलीनीकरण चर्चा कोसळते डीटीथ सेक्टरने आणखी एक मोठी गोष्ट गमावली
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : भांडण न करता वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम इंडिया: सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, परंतु टेस्ला आपले कारखाना तयार करणार नाही- सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे सोडली. टेस्ला आपला कारखाना बनवणार नाही
Business June 2, 2025
Property Rules : सावधान! तुमच्या या चूकीमुळे जमीन, मालमत्तेवरचा हक्क जाणार! नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
Agriculture News : शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवता येतो का? नियम, कायदा काय आहे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?